८०० शेतकऱ्यांना मिळणार वीजजोडणी

By Admin | Updated: August 20, 2015 22:10 IST2015-08-20T22:10:10+5:302015-08-20T22:10:10+5:30

800 farmers will get electricity connection | ८०० शेतकऱ्यांना मिळणार वीजजोडणी

८०० शेतकऱ्यांना मिळणार वीजजोडणी

>नागपूर : कोटोल-नरखेड क्षेत्रातील सुमारे ८०० शेतकऱ्यांना आता लवकरच वीजजोडणी मिळणार आहे. मागील अनेक दिवसांपासून या शेतकऱ्यांची मागणी प्रलंबित होती. या सर्व शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी डिमांड भरू नसुद्धा त्यांना वीजजोडणी देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. मात्र आमदार आशिष देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे अलीकडेच वीजजोडणीसाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली असून आता लवकरच प्रलंबित कामे पूर्ण केली जाणार आहेत.
....

Web Title: 800 farmers will get electricity connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.