शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

आसाममध्ये पुराचा ७० लाख लोकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 10:43 PM

मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले की, ७० लाखांवर लोकांना पुराचा फटका बसला आहे

गुवाहाटी : आसाममध्ये पुराचा कहर सुरूच असून ८० हून अधिक लोकांचा जीव गेला आहे, तर ७० लाख लोकांना याचा फटका बसला आहे. मुसळधार पाउस आणि पुरामुळे राज्यातील ३३ पैकी २४ जिल्हे प्रभावित झाले आहेत.

मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले की, ७० लाखांवर लोकांना पुराचा फटका बसला आहे. लोकांना आणि जनावरांनाही या पुरातून बाहेर काढले जात असून शिबिरात ठेवले जात आहे. एकीकडे कोरोनामुळे लोक त्रस्त असताना राज्यात पुरामुळे आणखी संकट वाढले आहे. तरीही आमचे राज्य ही लढाई लढत आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार लोकांना सर्वोतोपरी मदत करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी चर्चा केली होती आणि राज्यातील सध्याच्या स्थितीची माहिती घेऊन सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले होेते. केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील बहुतांश नद्या दुथडी भरून वाहत आहेत. बह्मपुत्रा, धनसिरी, भारली, कोपिली, बेकी, कुसियारा आणि संकोच या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.

टॅग्स :floodपूर