शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

देशातील ६३.९२ टक्के रुग्ण झाले पूर्णपणे बरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 05:54 IST

देशात कोरोनामुळे रविवारी ७०५ जण मरण पावले असून, त्यामुळे एकूण बळींची संख्या ३२,०६३ झाली आहे.

नवी दिल्ली : देशामध्ये रविवारी कोरोनाचे ४८,६६१ नवे रुग्ण आढळून आले असून त्यामुळे या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या १३,८५,५२२ झाली आहे. त्यात दिलासादायक बाब ही की, कोरोनाच्या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८,८५,५७६वर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनामुळे रविवारी ७०५ जण मरण पावले असून, त्यामुळे एकूण बळींची संख्या ३२,०६३ झाली आहे. सध्या ४,६७,८८२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या आजारातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांची संख्या ६३.९२ टक्के इतकी आहे. देशात सलग चौथ्या दिवशी ४५ हजारांपेक्षा नवे रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी ३६,१४५ रुग्ण कोरोनातून पूर्णपणेबरे झाले असून, त्यांना रुग्णालायतून घरी जाण्याची परवानगी डॉक्टरांनी दिली.

कोरोना रुग्णांची संख्या तमिळनाडूमध्ये २०६७३७, कर्नाटकमध्ये ९०,९४२, आंध्र प्रदेशमध्ये ८८६७१, पश्चिम बंगालमध्ये ५६३७७, उत्तर प्रदेशमध्ये ६३७४२, दिल्लीमध्ये १२९५३१, गुजरातमध्ये ५४६२६, बिहारमध्ये ३६६०४, झारखंडमध्ये ७८३६, राजस्थानात ३५२९८, ओदिशामध्ये २४०१३ इतकी आहे. अन्य राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्येही कोरोनाचे रुग्ण लक्षणीय प्रमाणात आढळून आले आहेत.

दिवभरात ४ लाख ४२ हजारांहून अधिक चाचण्याइंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी देशभरात ४,४२,२६३ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असून, हा आजवरचा उच्चांक आहे. २५ जुलैपर्यंत देशभरातील कोरोना चाचण्यांची एकूण संख्या १,६२,९१,३३१ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या