शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

तीन महिन्यात ५७ वाहन परवाने रद्द

By admin | Updated: March 20, 2015 22:39 IST

पुणे : मद्यपी आणि रॅश ड्रायव्हींग करणा-या ५७ वाहनचालकांचे वाहन परवाने प्रादेशीक परिवहन कार्यालयाने ९० दिवसांसाठी निलंबीत केले आहेत. रस्त्यांवरील गंभीर आणि प्राणांतिक अपघातांचे प्रमाण कमी नियमभंग करणा-या वाहनचालकांविरुद्ध कारवाई केल्यानंतर त्यांचा वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी आरटीओला पाठवला होता.जानेवारी २०१५ ते ११ मार्चपर्यंतच्या ६४ प्रस्तावांपैकी ५७ वाहनचालकांचे परवाने निलंबीत करण्यात आल्याची माहिती वाहतूक उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली.

पुणे : मद्यपी आणि रॅश ड्रायव्हींग करणा-या ५७ वाहनचालकांचे वाहन परवाने प्रादेशीक परिवहन कार्यालयाने ९० दिवसांसाठी निलंबीत केले आहेत. रस्त्यांवरील गंभीर आणि प्राणांतिक अपघातांचे प्रमाण कमी नियमभंग करणा-या वाहनचालकांविरुद्ध कारवाई केल्यानंतर त्यांचा वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी आरटीओला पाठवला होता.जानेवारी २०१५ ते ११ मार्चपर्यंतच्या ६४ प्रस्तावांपैकी ५७ वाहनचालकांचे परवाने निलंबीत करण्यात आल्याची माहिती वाहतूक उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली.
गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर २०१४ या कालावधीदरम्यान वाहतूक पोलिसांनी आरटीओकडे एकूण १४०६ वाहन परवाने निलंबीत करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. पुणे आणि पिंपरी चिंचवड आरटीओकडे या वर्षीही जानेवारी २०१५ ते ११ मार्च २०१५ पर्यंत एकूण ६४ प्रस्ताव पाठवण्यात आले होते. यातील पुणे आरटीओने नियमभंग करणा-या ५७ वाहन चालकांचे परवाने रद्द केले आहेत. परवाने रद्द करण्यात आलेल्या वाहनचालकांना ९० दिवस वाहन चालविता येणार नाही. या काळात त्यांनी वाहन चालविल्यास त्यांच्यावर पुन्हा कारवाई करण्यात येणार आहे. दारु पिऊन तसेच रस्त्यावर वेडीवाकडी वाहने चालवल्यामुळे अपघातांचा धोका संभवतो. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या प्राणांतिक अपघातांमध्ये मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण दुचाकीस्वारांचे आहे. या कारवाईमुळे दारु पिऊन वाहन चालवण्याला काही प्रमाणात आळा बसेल असे उपायुक्त आवाड यांनी सांगितले.