शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

भारत पुढील ५० वर्षांत गरिबी, आजार आणि कुपोषणमुक्त होऊ शकतो: नारायण मुर्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 4:17 PM

भारत पुढील ५० वर्षांत गरिबी, आजारपण आणि कुपोषणातून मुक्त होऊ शकतो अशी आपली इच्छा असल्याचं वक्तव्य इन्फोसिस कंपनीचे सह-संस्थापक नारायण मुर्ती यांनी केलं आहे.

भारत पुढील ५० वर्षांत गरिबी, आजारपण आणि कुपोषणातून मुक्त होऊ शकतो अशी आपली इच्छा असल्याचं वक्तव्य इन्फोसिस कंपनीचे सह-संस्थापक नारायण मुर्ती यांनी केलं आहे. हे सोपं काम नसलं तरी प्रत्येकानं याची जबाबदारी स्वीकारुन आव्हानांना सामोरं जावं यातूनच यशस्वी होण्याच्या संधी उपलब्ध होतील, असं नारायण मुर्ती म्हणाले. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ गुवाहटीच्या २३ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. (In 50 years India can be free of poverty and sickness Narayana Murthy)

"गेल्या ७०-७५ वर्षांच्या काळात देशानं आजवर अनेक महत्वाकांक्षी स्वप्नं पूर्ण करुन दाखवली आहेत. यापुढील काळात येत्या ५० वर्षांत भारत देश विकसीत देश म्हणून ओळखला जावा आणि देशातून गरिबी, आजारपण आणि कुपोषण हद्दपार व्हावं अशी आशा आहे", असं नारायण मुर्ती म्हणाले. 

विकासाची महत्वाकांक्षी, शिस्त, चांगली मूल्य, कठोर परिश्रम आणि त्यागातून देश आर्थिक शक्ती बनला तरच हे धेय्य साध्य होऊ शकतं, असंही ते म्हणाले. "भारत जेव्हा विज्ञान, तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी चांगलं व्यासपीठ, मुक्त विचारधारा, सहिष्णुता, गुणवत्ता आणि प्रामाणिकपणा यात जगाचा मार्गदर्शक होईल तेव्हाच हे शक्य आहे", असंही नारायण मुर्ती म्हणाले. 

टॅग्स :Narayana Murthyनारायण मूर्तीIndiaभारत