शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

उत्तर प्रदेशात पावसाचे ४० बळी; मृतांची संख्या वाढण्याची भीती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 10:55 IST

जौनपूर येथील सरायखानी गावामध्ये भरतलाल नावाच्या व्यक्तीच्या घरी सर्व कुटुंबीय गाढ झोपेत असताना पावसाच्या तडाख्याने घराची भिंत कोसळून त्याखाली पाच जण दबले गेले.

लखनऊ : उत्तर प्रदेशात गेल्या चोवीस तासांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे ४०  लोक व अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर कित्येक घरांची पडझड झाली आहे. राज्यात काही ठिकाणी अद्याप मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. पावसामुळे संकटात सापडलेल्या व्यक्तींना वाचविण्यासाठी राज्य सरकारने बचावकार्य हाती घेतले आहे. 

जौनपूर येथील सरायखानी गावामध्ये भरतलाल नावाच्या व्यक्तीच्या घरी सर्व कुटुंबीय गाढ झोपेत असताना पावसाच्या तडाख्याने घराची भिंत कोसळून त्याखाली पाच जण दबले गेले. त्यापैकी तीन जण मरण पावले असून, दोन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुसळधार पावसामुळे अयोध्या रेल्वे स्थानकातही पाणी शिरले आहे. अयोध्या शहराच्या अनेक भागांतही पाणी साचले असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधारेमुळे उत्तर प्रदेशात काही भागांमध्ये घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रयागराजमध्येही हीच अवस्था आहे. 

मुसळधार पावसाच्या तडाख्याने काही ठिकाणी पाण्यात बुडून अनेक गुरेढोरे मरण पावली आहेत. बाराबंकी येथे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशRainपाऊसDeathमृत्यू