शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

गोदावरी नदीत 40 प्रवाशांची बोट पलटली, 10 जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 19:50 IST

गोदावरी नदीत बोट पलटी झाली आहे. या बोटीतून 40 लोक प्रवास करत होते. त्यापैकी 10 जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे.

हैदराबाद - आंध्र प्रदेशच्या गोदावरी जिल्ह्यातील गोदावरी नदीत बोट पलटी झाली आहे. या बोटीतून 40 लोक प्रवास करत होते. त्यापैकी 10 जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून पाण्यात बुडालेल्यांना बाहेर काढण्यात येत आहे. 

पूर्व गोदावरी येथे ही दुर्घटन घडली असून एनडीआरएफ जवानांकडून वेगाने मदतकार्य सुरु आहे. या बोटीतून 40 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. त्यावेळी नदीतील एका पुलाच्या खांबाला बोट धडकल्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर बोटमधील 10 जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, काही महिन्यापूर्वीच गोदावरी नदीत एक नाव पलटी होऊन 22 जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मृतांच्या वारसांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती.

टॅग्स :godavariगोदावरीAccidentअपघातriverनदी