शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशात वादळाचे थैमान, 39 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 11:25 IST

एकीकडे उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाचा सोमवारी संध्याकाळी उत्तर प्रदेश, बिहार  आणि झारखंडला वादळाने तडाखा दिला.

नवी दिल्ली - एकीकडे उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाचा सोमवारी संध्याकाळी उत्तर प्रदेश, बिहार  आणि झारखंडला वादळाने तडाखा दिला. या वादळामुळे तीन राज्यात मिळून एकूण 39 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार वादळामुळे बिहारमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला. तर झारखंडमध्ये 13 आणि उत्तर प्रदेशमध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.  उकाड्यापासून हैराण झालेल्या उत्तर भारतीयांना सोमवारी झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. पण वादळ, वेगाने वाहणारे वारे आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे अनेकांचा मृत्यू झाला. बिहारमधील काही भागात वादळी वाऱ्यांमुळे वृक्ष रस्त्यावर कोसळून वाहतूक खोळंबली. 

 बिहारमध्ये या वादळामुळे सर्वाधिक हानी झाली आहे. बिहारमध्ये एकूण 17 जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक नुकसान औरंगाबाद जिल्ह्यात 5 जणांचा मृत्यू झाला. तसेच मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर झारखंडमध्ये वादळामुळे 13 जण मृत्युमुखी पडले. तसेच 25 हून अधिक जण जखमी झाले.  उत्तर प्रदेशात वादळ आणि विजेच्या तडाख्यात सापडून 9 जणांचा मृत्यू झाला. उन्नाव जिल्ह्यात वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. तसेच ठिकठिकाणी झाडे पडल्याने तसेच पाणी भरल्याने वाहतून विस्कळीत झाली.  

1001159681039978496?ref_src=twsrc%5Etfw">May 28, 2018

टॅग्स :RainपाऊसthunderstormवादळUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहार