शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

दलित अत्याचारप्रकरणी ३३ जण ठरले दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 05:10 IST

हरयाणातल्या हिसार जिल्ह्यातील मिर्चपूर येथे ६० वर्षांच्या वृद्ध दलित आणि त्याच्या अपंग मुलीला जीवंत जाळल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने एकूण ३३ जणांना दोषी ठरविले असून,

नवी दिल्ली : हरयाणातल्या हिसार जिल्ह्यातील मिर्चपूर येथे ६० वर्षांच्या वृद्ध दलित आणि त्याच्या अपंग मुलीला जीवंत जाळल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने एकूण ३३ जणांना दोषी ठरविले असून, त्यातील १२ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. एप्रिल २०१०मध्ये घडलेल्या या प्रकरणाचा न्या. एस. मुरलीधर व न्या. आय. एस. मेहता यांच्या खंडपीठाने निकाल दिला.

दिल्ली हायकोर्ट; १२ जणांना जन्मठेप

देशाला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे झाली, तरी दलितांवरील अत्याचार थांबायला तयार नाहीत. आपल्या समाजात समता व बंधुता यांचा अभाव आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा अंतिम मसुदा सादर करताना म्हटले होते. त्याची आठवण उच्च न्यायालयाने निकालपत्रात करुन दिली. मिर्चपूर येथे जाट समुदायाच्या लोकांकडून वाल्मिकी समाजातील लोकांच्या घरांवर जाणूनबुजून हल्ले चढविले गेले, असेही न्यायालयाने म्हटले. दोषींकडून जो दंड वसूल केला जाईल त्याची रक्कम मिर्चपूर प्रकरणात बळी पडलेल्यांच्या वारसदारांना किंवा अन्य जखमी लोकांना भरपाई म्हणून दिली जाईल. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयreservationआरक्षणCourtन्यायालय