शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

देशात ३० कोटी लोकांना कोरोनाची बाधा होऊन गेली असण्याची शक्यता, आयसीएमआरच्या तिसरा सिरो सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 14:26 IST

corona virus : देशात आतापर्यंत  ३० कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची बाधा होऊन गेली असण्याची शक्यता आहे असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने केलेल्या तिसºया सिरो सर्वेक्षणाच्या निष्कर्षात म्हटले आहे.

नवी दिल्ली : देशात आतापर्यंत  ३० कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची बाधा होऊन गेली असण्याची शक्यता आहे असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने केलेल्या तिसºया सिरो सर्वेक्षणाच्या निष्कर्षात म्हटले आहे.देशातील १.३५ अब्ज लोकसंख्येचा विचार केला तर दर चार लोकांमागे एका व्यक्तीला कोरोनाची बाधा  होऊन गेली असण्याची शक्यता असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. देशात १ कोटी ७ लाख कोरोना रुग्ण नोंदविले गेले असले तरी प्रत्यक्षात हा आकडा ३० कोटींपेक्षा अधिक असावा असेही या सर्वेक्षणात नमुद करण्यात आले आहे.आरोग्य सेवकांमध्ये कोरोनाच्या फैलावाचे प्रमाण २५ टक्के होते. त्यातील डॉक्टर, नर्सेसमध्ये कोरोना फैलावाचे प्रमाण २६.६ टक्के, आरोग्य क्षेत्रातील प्रशासकीय कर्मचाºयांमध्ये हे प्रमाण २४.९ टक्के होते. शहरी भागात  अधिक धोकाआयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, दुस-या सिरो सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार शहरातील झोपडपट्ट्या, बिगरझोपडपट्ट्यांच्या भागात कोरोना फैलावाचे प्रमाण ग्रामीण भागाच्या तुलनेत दुप्पट होते. हा धोका अद्यापही कायम आहे.१७ डिसेंबर २०२० ते ७ जानेवारी २०२१ या कालावधीत तिसरे सिरो सर्वेक्षण १८ वर्षे वयावरील २१.४ टक्के लोकांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला होता. तो धोका अजूनही कायम आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत