शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

प्रदूषणाने २५ लाख लोकांचा मृत्यू, २०१५चे भारतातील चित्र, अहवालातील धक्कादायक माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 03:51 IST

हवा, पाणी आणि अन्य प्रकारच्या प्रदूषणामुळे २०१५ मध्ये भारतात सर्वाधिक २५ लाख लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती लान्सेट जर्नलने शुक्रवारी प्रकाशित केलेल्या अहवालात दिली आहे.

नवी दिल्ली : हवा, पाणी आणि अन्य प्रकारच्या प्रदूषणामुळे २०१५ मध्ये भारतात सर्वाधिक २५ लाख लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती लान्सेट जर्नलने शुक्रवारी प्रकाशित केलेल्या अहवालात दिली आहे.यातील बहुतांश मृत्यू असंसर्गजन्य आजारातून झाले. प्रदूषणामुळे हृदयरोग, पक्षाघात, फुफ्फुसाचा कॅन्सर, श्वसनाच्या दुर्धर आजारांमुळे बहुतांश लोक मृत्युमुखी पडले. हवेच्या प्रदूषणाचा सर्वात मोठा वाटा राहिला.२०१५ मध्ये जगभरात ६५ लाख लोक वायू प्रदूषणाला बळी पडले. पाण्यातील प्रदूषणामुळे १८ लाख लोकांना मृत्यूच्या दाढेत नेले. त्यापाठोपाठ कामाच्या स्थळी झालेले प्रदूषण धोकायदायक ठरले असून आठ लाख लोक दगावले. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ९२ टक्के मृत्यू हवेतील प्रदूषणामुळे झाले असल्याकडे आयआयटी दिल्ली आणि अमेरिकेच्या इकान स्कूल आॅफ मेडिसिनच्या संशोधकांनी लक्ष वेधले. (वृत्तसंस्था)भारत, पाकिस्तान, चीन, बांगलादेश, मादागास्कर आणि केनयात उद्योग झपाट्याने वाढत असून चारपैकी एक मृत्यू प्रदूषणामुळे होतो.- भारतात मृत्यूसंख्या- २५ लाख.- चीनची मृत्यूसंख्या - १८ लाख.- जागतिक स्तरावर प्रदूषणामुळे होणारे नुकसान दरवर्षी- ४.६ खर्व अमेरिकन डॉलर.- दरवर्षी जगभरात प्रदूषणामुळे मृत्यू- ९० लाख.- एकूण मृत्यूच्या तुुलनेत संख्या- १६ टक्के.- अकाली मृत्यूसाठी सर्वात धोकायदायक ठरणाºया घटकांमध्ये प्रदूषणाचा वाटा सर्वाधिक.- घरात आणि घराबाहेर होणारे प्रदूषण, जलप्रदूषण आणि जमिनीतून होणारे प्रदूषण तसेच रासायनिक प्रदूषण कारणीभूत.- गरीब आणि मध्यमवर्गीयांना सर्वाधिक फटका.- कोळसा खाणीत काम करणाºया कामगारांना न्यूमोकोनिसीसचा धोका.- रंगकाम करणाºयांना ब्लॅडर कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर उद्भवतो.- अ‍ॅसबेस्टॉसशी संबंधित काम करणाºयांनाही विविध प्रकारच्या कॅन्सरचा धोका.

टॅग्स :pollutionप्रदूषणIndiaभारतDeathमृत्यू