शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

Coronavirus : देशात केवळ 12 तासांत आढळले 240 कोरोनाग्रस्त, रुग्णांची संख्या 1637 वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 15:20 IST

या 1637 जणांपैकी 1466 जणांवर देशातील वेगवेगळ्या रुग्णांलयांत उपचार सरू आहे. तर 132 लोक बरे होऊन घरी गेले आहेत. तर 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती पळून गेला आहे. 

ठळक मुद्दे1466 जणांवर देशातील वेगवेगळ्या रुग्णांलयांत उपचार सरू132 लोक बरे होऊन घरी परतले महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 12 तासांत कोरोनाचे सर्वाधिक प्रकरण समोर आली आहेत. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे बुधवारी सकाळी 9 वाजेपर्यंत देशात गेल्या 12 तासांत 240 नवे रुग्ण समोर आले आहेत. यानुसार आता देशात एकूण कोरोना बाधितांची संख्या 1637 वर पोहोचली आहे.

या 1637 जणांपैकी 1466 जणांवर देशातील वेगवेगळ्या रुग्णांलयांत उपचार सरू आहे. तर 132 लोक बरे होऊन घरी गेले आहेत. तर 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती पळून गेला आहे. 

भारत सरकार कोरोनाचा सामना करण्यासाठी कसोशीने प्रययत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून गेल्या आठवड्यात संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. 

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण -महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचे एकूण 302 रुग्ण आढळून आले आहेत यापैकी 9 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रा खालोखाल केरळमध्ये 241 रुग्म आढळून आले आहेत. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. कर्णाटकातही 101 तम कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. असे देशातील एकूण 26 राज्य आणि अंदमान निकोबारमध्ये कोरोना ग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. 

अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसण्याची शक्यता -कोरोना विषाणूमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे सुमारे 120 अब्ज डॉलर (9 लाख कोटी रुपयांचे) नुकसान होण्याची शक्यता आहे, असा अंदाज एका वृत्तामधून वर्तवण्यात आला आहे. हे नुकसान देशाच्या एकूण जीडीपीच्या 4 टक्के आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रKeralaकेरळKarnatakकर्नाटकdocterडॉक्टर