शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : देशात केवळ 12 तासांत आढळले 240 कोरोनाग्रस्त, रुग्णांची संख्या 1637 वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 15:20 IST

या 1637 जणांपैकी 1466 जणांवर देशातील वेगवेगळ्या रुग्णांलयांत उपचार सरू आहे. तर 132 लोक बरे होऊन घरी गेले आहेत. तर 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती पळून गेला आहे. 

ठळक मुद्दे1466 जणांवर देशातील वेगवेगळ्या रुग्णांलयांत उपचार सरू132 लोक बरे होऊन घरी परतले महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 12 तासांत कोरोनाचे सर्वाधिक प्रकरण समोर आली आहेत. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे बुधवारी सकाळी 9 वाजेपर्यंत देशात गेल्या 12 तासांत 240 नवे रुग्ण समोर आले आहेत. यानुसार आता देशात एकूण कोरोना बाधितांची संख्या 1637 वर पोहोचली आहे.

या 1637 जणांपैकी 1466 जणांवर देशातील वेगवेगळ्या रुग्णांलयांत उपचार सरू आहे. तर 132 लोक बरे होऊन घरी गेले आहेत. तर 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती पळून गेला आहे. 

भारत सरकार कोरोनाचा सामना करण्यासाठी कसोशीने प्रययत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून गेल्या आठवड्यात संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. 

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण -महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचे एकूण 302 रुग्ण आढळून आले आहेत यापैकी 9 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रा खालोखाल केरळमध्ये 241 रुग्म आढळून आले आहेत. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. कर्णाटकातही 101 तम कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. असे देशातील एकूण 26 राज्य आणि अंदमान निकोबारमध्ये कोरोना ग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. 

अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसण्याची शक्यता -कोरोना विषाणूमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे सुमारे 120 अब्ज डॉलर (9 लाख कोटी रुपयांचे) नुकसान होण्याची शक्यता आहे, असा अंदाज एका वृत्तामधून वर्तवण्यात आला आहे. हे नुकसान देशाच्या एकूण जीडीपीच्या 4 टक्के आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रKeralaकेरळKarnatakकर्नाटकdocterडॉक्टर