शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत २४ दहशतवाद्यांचा खात्मा; ७ लष्करी जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 10:22 IST

दहशतवाद्यांनी १७ निरपराध नागरिकांची केली हत्या

सुरेश एस. डुग्गर

लोकमत न्यूज नेटवर्क जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये यंदाच्या वर्षी साडेसहा महिन्यांत सुरक्षा दलांनी २४ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मात्र, त्यावेळी झालेल्या चकमकींमध्ये सात जवान शहीद झाले होते. त्या केंद्रशासित प्रदेशात दहशतवाद्यांनी यंदा १७ निरपराध नागरिकांची हत्या केली आहे. यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, यंदाच्या वर्षी पहिल्या सात महिन्यांत १२ चकमकींमध्ये खात्मा केलेल्या २४ दहशतवाद्यांमध्ये १३ जण हे स्थानिक दहशतवादी, सीमेपलीकडून घुसखोरीकरण्याच्या प्रयत्नांत असताना, सुरक्षा दलाच्या गोळीबारात ठार झालेले ३ दहशतवादी यांचा समावेश आहे, तर अन्य आठ दहशतवाद्यांची ओळख पटू शकलेली नाही.

गेल्या वर्षी ५२ घुसखोरांसहित ७३ दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी खात्मा केला. यंदा सुरक्षा दलाबरोबरच्या चकमकीत काश्मीरमधील स्थानिक नागरिक असलेले दोन कुख्यात दहशतवादी ठार झाले आहेत.

स्थानिक दहशतवादी झाले चकमकीत ठार

यंदाच्या वर्षी श्रीनगर येथील स्थानिक दहशतवादी दानिश ऐजाज शेख हा पुलवामा येथील फ्रासीपोरा गावातील चकमकीत मारला गेला. शोपियां येथील बिलाल रसूल भट हा गोळीबारात ठार झाला. सैफुल्ला, नेहामा पुलवामा येथे रियाज अहमद डार, रईस अहमद या दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी खात्मा केला होता. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी