शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

वायु प्रदूषणाने दरवर्षी २१ लाख भारतीयांचा मृत्यू! नव्या संशोधनातील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 07:39 IST

Air Pollution: वायू प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी सुमारे २१.८ लाख मृत्यू होत असल्याचा धक्कादायक दावा ‘द बीएमजी’ नियतकालिकात प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात करण्यात आला आहे. प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.

नवी दिल्ली - वायू प्रदूषणामुळेभारतात दरवर्षी सुमारे २१.८ लाख मृत्यू होत असल्याचा धक्कादायक दावा ‘द बीएमजी’ नियतकालिकात प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात करण्यात आला आहे. प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.

‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज-२०१९’च्या अभ्यासातील डेटा, नासा उपग्रह-आधारित सूक्ष्म कण आणि लोकसंख्या डेटा आणि वातावरणातील रसायनशास्त्र, एरोसोल आणि संबंधित जोखीम, आदींचा वापर करून त्यांनी अतिरिक्त मृत्यूंचे विश्लेषण केले.  संशोधनानुसार, २०१९ मध्ये जगभरात ८३ लाख मृत्यू हवेतील सूक्ष्म कण (पीए २.५) आणि ओझोन (ओ-३) मुळे होते, त्यापैकी ६१ टक्के (५१ लाख) जीवाश्म इंधनाशी संबंधित होते. सभोवतालच्या वायू प्रदूषणाच्या सर्व स्रोतांमुळे होणारे मृत्यू दक्षिण आणि पूर्व आशियामध्ये सर्वाधिक होते. 

प्रदूषणामुळे होणारे मृत्यूचे प्रमाणहृदयरोग - ३०%स्ट्रोक - १६%फुप्फुसाचा जुनाट आजार - १६%मधुमेह - ६%उच्च रक्तदाब, अल्झायमर, पार्किन्सन - २०%चीनमध्ये दरवर्षी २४.४ लाख, भारतात २१.८ लाख मृत्यू झाले.

...तर मृत्यू टाळता येतीलउद्योग, वीज निर्मिती आणि वाहतूक यामध्ये जीवाश्म इंधनाचा वापर केल्यामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे जगभरात दरवर्षी ५.१ दशलक्ष अतिरिक्त मृत्यू होतात. स्वच्छ, नूतनीकरणक्षम ऊर्जेच्या वापराने टाळले जाऊ शकतात. जीवाश्म इंधन टप्प्याटप्प्याने बंद केल्याने पूर्वीपेक्षाही अधिक परिणामकारक फायदे  होऊ शकतो.

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषणpollutionप्रदूषणIndiaभारतchinaचीन