शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

स्थलांतरित मजुरांच्या रोजगारावर झालेत १६ हजार कोटी खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 06:41 IST

आतापर्यंत १६ हजार ७६८ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून २१ कोटी मनुष्यदिन रोजगार उपलब्ध करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : कोविड -१९ मुळे विविध राज्यांमधून स्थलांतरित झालेल्या मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण रोजगार अभियानाची सुरुवात केली. याअंतर्गत आतापर्यंत १६ हजार ७६८ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून २१ कोटी मनुष्यदिन रोजगार उपलब्ध करण्यात आला आहे.केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, ओडिशा, राजस्थान तसेच उत्तर प्रदेश या सहा राज्यातल्या ११६ जिल्ह्यातील स्थलांतरितांना रोजगार उपलब्ध करवून देण्याचे काम या योजनेअंतर्गत केले जात आहे. अभियानांतर्गत केंद्राकडून आतापर्यंत १६ हजार कोटींहून अधिकचा निधी खर्च करून विकासकामे करण्यात आली आहेत.> 16,768 कोटी रुपये अभियानाच्या सातव्या आठवड्यांपर्यंत या राज्यात २१ कोटी मनुष्यदिन रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. त्यासाठी १६,७६८ कोटी खर्च करण्यात आले. कार्यक्षेत्राअंतर्गत77 हजार ९७४ जलसंधारण बांधकामे, २.३३ लाख ग्रामीण भागातील घरकुल, १७,९३३ गोठे, ११ हजार ३७२ शेततळी, ३ हजार ५५२ सार्वजनिक शौचालयांची बांधकामे उभारण्यात आले.6,300 कामे जिल्हा मिनरल निधीतून करण्यात आली आहेत. ७६४ ग्रामपंचायतींना इंटरनेटशी जोडण्यात आले आहे. अभियानाद्वारे २५ हजार ४८७ उमेदवारांना कृषी विज्ञान केंद्रातर्फे कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले.