शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

स्थलांतरित मजुरांच्या रोजगारावर झालेत १६ हजार कोटी खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 06:41 IST

आतापर्यंत १६ हजार ७६८ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून २१ कोटी मनुष्यदिन रोजगार उपलब्ध करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : कोविड -१९ मुळे विविध राज्यांमधून स्थलांतरित झालेल्या मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण रोजगार अभियानाची सुरुवात केली. याअंतर्गत आतापर्यंत १६ हजार ७६८ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून २१ कोटी मनुष्यदिन रोजगार उपलब्ध करण्यात आला आहे.केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, ओडिशा, राजस्थान तसेच उत्तर प्रदेश या सहा राज्यातल्या ११६ जिल्ह्यातील स्थलांतरितांना रोजगार उपलब्ध करवून देण्याचे काम या योजनेअंतर्गत केले जात आहे. अभियानांतर्गत केंद्राकडून आतापर्यंत १६ हजार कोटींहून अधिकचा निधी खर्च करून विकासकामे करण्यात आली आहेत.> 16,768 कोटी रुपये अभियानाच्या सातव्या आठवड्यांपर्यंत या राज्यात २१ कोटी मनुष्यदिन रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. त्यासाठी १६,७६८ कोटी खर्च करण्यात आले. कार्यक्षेत्राअंतर्गत77 हजार ९७४ जलसंधारण बांधकामे, २.३३ लाख ग्रामीण भागातील घरकुल, १७,९३३ गोठे, ११ हजार ३७२ शेततळी, ३ हजार ५५२ सार्वजनिक शौचालयांची बांधकामे उभारण्यात आले.6,300 कामे जिल्हा मिनरल निधीतून करण्यात आली आहेत. ७६४ ग्रामपंचायतींना इंटरनेटशी जोडण्यात आले आहे. अभियानाद्वारे २५ हजार ४८७ उमेदवारांना कृषी विज्ञान केंद्रातर्फे कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले.