शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

देशभर आयएसशी संबंधित १५५ जणांना अटक -रेड्डी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 04:28 IST

बंदी घालण्यात आलेल्या इस्लामिक स्टेटचे (आयएस) सदस्य आणि सहानुभूतीदार अशा १५५ जणांना देशभरात अटक करण्यात आली आहे, असे गृहमंत्रालयाने मंगळवारी लोकसभेत सांगितले.

नवी दिल्ली : बंदी घालण्यात आलेल्या इस्लामिक स्टेटचे (आयएस) सदस्य आणि सहानुभूतीदार अशा १५५ जणांना देशभरात अटक करण्यात आली आहे, असे गृहमंत्रालयाने मंगळवारी लोकसभेत सांगितले. वेगवेगळ्या राज्यांत काही लोक स्वतंत्रपणे आयएसला जाऊन मिळाल्याच्याही घटना केंद्रीय आणि राज्याच्या सुरक्षा संस्थांच्या निदर्शनास आल्या आहेत, असे मंत्रालयाने म्हटले.एनआयए आणि राज्याचे पोलीस दल यांनी आयएसचे सहानुभूतीदार आणि सदस्यांवर गुन्हेही दाखल केले आहेत आणि संपूर्ण देशभरातून १५५ जणांना अटक केली, असे गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले. इस्लामिक स्टेट, इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड लेव्हँट, इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरिया किंवा दाएश यांना त्या दहशतवादी संघटना असल्याचे अधिसूचित करण्यात येऊन बेकायदा कारवाया (प्रतिबंध) कायदा, १९६७ च्या पहिल्या अनुसूचीनुसार केंद्र सरकारने जाहीर केलेले आहे.समाजमाध्यमांचा वापरआयएस आपल्या विचारधारेचा प्रसार करण्यासाठी इंटरनेट आधारित वेगवेगळ्या समाजमाध्यमांचा उपयोग करीत आहे. या पार्श्वभूमीवर या सुरक्षा संस्था सायबर स्पेसवर अतिशय कडक नजर ठेवून असतात व जी कारवाई केली गेली ती कायद्यानुसारच होती, असे रेड्डी म्हणाले. 

टॅग्स :ISISइसिसTerrorismदहशतवादIndiaभारत