शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

दोन अपघातांमध्ये १५ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 1:42 AM

दोन अपघातांमध्ये १५ जणांचा मृत्यू

नालगोंडा - तेलंगणा राज्यातील नालगोंडा जिल्ह्याच्या वड्डिपटला गावाजवळ शुक्रवारी एक ट्रॅक्टर अलिमिनेटी माधव रेड्डी प्रकल्पाच्या कालव्यात कोसळून झालेल्या अपघातात नऊ महिला ठार झाल्या. त्यापैकी आठ जणींची ओळख पटली आहे. अन्य २0 जणांना वाचवण्यात पोलीस व स्थानिक रहिवाशांना यश आले आहे. त्यातील काहींना बराच मार लागला असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून ३० शेतमजूर प्रवास करत होते. ते सर्व पद्मावती थंडा गावातील रहिवासी होते आणि पुलिचेरा येथे रोजंदारीच्या कामावर निघाले होते. क्षमतेपेक्षा जास्त लोक या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसलेले होते. त्यातील काही जणांना स्वत:चा जीव वाचविण्याची संधीदेखील मिळाली नाही. या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.ट्रक चहाच्या स्टॉलमध्ये घुसल्याने ६ जणांचा बळीपश्चिम बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र. ६वर साहाचल्क गावानजीक एक ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या स्टॉलमध्ये घुसला. त्यामुळे स्टॉलमध्ये चहा पीत बसलेले सहा जण ठार व बारा जण जखमी झाले. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानंतर ट्रक चहाच्या स्टॉलमध्ये घुसला.

टॅग्स :Accidentअपघातnewsबातम्या