शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 09:48 IST

पंजाबमधील अमृतसरमध्ये विषारी दारू पिऊन १२ जणांचा मृत्यू झाला. तर ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

पंजाबमधील अमृतसरमध्ये विषारी दारू पिऊन १२ जणांचा मृत्यू झाला. तर ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पाच जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. हे संपूर्ण प्रकरण मढई गाव आणि मजिठा येथील भागली गावाचे आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसर जिल्ह्यातील मजिठा येथील मधाई गाव आणि भागली गावात विषारी दारू पिऊन १२ जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तर ५ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...

 मिळालेल्या माहितीनुसार, विषारी दारू पिल्याने १२ जणांचा मृत्यू झाला. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मुख्य आरोपी प्रभजीत सिंगला अटक करण्यात आली आहे. प्रभजीत सिंग हा बनावट दारू पुरवण्यामागील सूत्रधार आहे. त्याच्याविरुद्ध उत्पादन शुल्क कायद्याच्या कलम १०५ बीएनएस आणि ६१अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय प्रभजीतचे भाऊ कुलबीर सिंग उर्फ ​​जग्गू आणि साहिब सिंग उर्फ ​​सराई, गुरजंत सिंग, निंदर कौर यालाही अटक करण्यात आली आहे.

संपूर्ण बनावट दारू नेटवर्कची चौकशी केली जात आहे. सरकारने दारू माफियांवर कडक चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर या घटनेमुळे संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

पंजाबमध्ये विषारी दारूमुळे मृत्यूची ही पहिलीच घटना नाही. याआधीही पंजाब, बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून अशी प्रकरणे समोर आली आहेत.

टॅग्स :amritsar-pcअमृतसर