शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

हत्येतील ११ आरोपींचा केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते झाला सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2018 2:55 AM

मागील वर्षी बीफ व्यापारी अलीमुिद्दन (५५) यांची हत्या केल्या प्रकरणातील जामिनावर असलेल्या ११ आरोपीेंचा सत्कार केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी केल्याने खळबळ माजली आहे.

नवी दिल्ली : मागील वर्षी बीफ व्यापारी अलीमुिद्दन (५५) यांची हत्या केल्या प्रकरणातील जामिनावर असलेल्या ११ आरोपीेंचा सत्कार केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी केल्याने खळबळ माजली आहे. या आरोपींना फास्ट ट्रक न्यायालयाने जन्मठेप ठोठावली होती. मात्र रांची उच्च न्यायालयाने त्यास स्थगिती देत जामीन मंजूर केला.यातील आरोपींचा सत्कार केल्याने खळबळ माजल्यानंतर आपणास न्यायपालिकेचा आदर आहे, मला न्याययंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे, असे जयंत सिन्हा म्हणाले. सिन्हा म्हणाले की, जे निर्दोष आहेत त्यांना वाचविले जाईल आणि दोषींना शिक्षा होईल. आरोपींच्या याचिकेवर रांची रांची उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देताना सर्व आरोपींना जामिनावर सोडले आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे.बजरंग दलाच्या समर्थकांनी २९ जून २०१७ रोजी अलीमुद्दिन यांचे वाहन अडवून बीफ नेत असल्याच्या संशयावरून त्यांना ठार मारले. या प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टाने ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तथापि, हायकोर्टाने त्यांना २९ जून रोजी जामीन दिला होता. कनिष्ठ न्यायालयाचा निकाल हायकोर्ट ऐकून घेणार आहे, याचा आपल्याला आनंद असल्याचे सिन्हा म्हणाले. 

टॅग्स :Jayant Sinhaजयंत सिन्हाnewsबातम्या