शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

लग्नाला जातो आम्ही...आंध्र प्रदेशातील 100 आमदारांची सामूहिक रजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 18:24 IST

आमदारांना सर्वाधीक पगार देणाऱ्या राज्यांमध्ये आंध्र प्रदेशचाही समावेश आहे. मागील वर्षी या आमदारांचा पगार 95 हजारांवरुन 1 लाख 25 हजार इतका वाढविण्यात आला होता.

ठळक मुद्देगेल्या आठवड्याच अॅगटेक परिषदेत सहभागी होण्यासाठी या आमदारांनी दोन दिवस सभागृहाच्या कामकाजात सहभाग घेतला नव्हता. राज्याध्ये या काळात तब्बल 1.2 लाख लग्ने लागणार आहेत.

हैदराबाद- आमदार, खासदार असो वा नगरसेवक लोकप्रतिनिधींना आपापल्या मतदारसंघातील लोकांच्या सुख-दुःखाच्या वेळेस उपस्थित राहावे लागते. सत्यनारायण पूजा, लग्न अशा कार्यक्रमांना उपस्थित राहून कार्यकर्त्यांचं मन राखावं लागतं.  आंध्र प्रदेशमध्ये केवळ लग्नसमारंभांना उपस्थित राहण्यासाठी 100 आमदारांनी रजा टाकल्या आहेत. राज्याध्ये या काळात तब्बल 1.2 लाख लग्ने लागणार आहेत त्यामुळे आमदारांच्या संबंधीत लोकांच्या लग्नाला या लोकप्रतिनिधींना जावे लागणार आहेत. दोन दिवस उपस्थित राहू शकणार नाही असे या आमदारांनी सांगितल्याचे एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

या आठवड्यात अधिवेशनाचे कामकाज सुरु झाल्यावर भाजपाच्या विष्णू कुमार राजू यांनी या विवाहसोहळ्यांना उपस्थित राहण्यासाठी रजेचा विषय सभागृहामध्ये काढला. त्यावर सर्व आमदारांनी ही उत्तम कल्पना आहे असे सांगत त्याला अनुमोदन दिले. राजू यांनी ही कल्पना मांडल्यावर सभापती कोडेला शिवप्रसाद राव आणि अर्थमंत्री यानमाला रामकृष्णंदु यांनी सर्वांना विवाहसोहळ्यांना जायचं आहे आणि तुमच्या भावना आम्ही समजू शकतो असे सांगत बुधवारपासून रविवारपर्यंत सभागृहाच्या कामकाजाला विश्रांती देऊन, थेट सोमवारीच कामकाज होईल असे स्पष्ट केले.

महिन्याच्या आरंभी सुरु झालेले अधिवेशन 30 तारखेस संपणार आहे. आंध्र प्रदेशाच्या विधानसभेत सध्या 176 आमदार आहेत. त्यापैकी विरोधी पक्षांचे 67 आमदार आहेत. वायएसआर कॉंग्रेसने या संपुर्ण अधिवेशनावर बहिष्कार घातला आहे.गेल्या आठवड्याच अॅगटेक परिषदेत सहभागी होण्यासाठी या आमदारांनी दोन दिवस सभागृहाच्या कामकाजात सहभाग घेतला नव्हता. आमदारांना सर्वाधीक पगार देणाऱ्या राज्यांमध्ये आंध्र प्रदेशचाही समावेश आहे. मागील वर्षी या आमदारांचा पगार 95 हजारांवरुन 1 लाख 25 हजार इतका वाढविण्यात आला होता.

टॅग्स :IndiaभारतAndhra Pradeshआंध्र प्रदेश