शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

निती आयोग बैठकीला १० राज्यांची दांडी; बोलू न दिल्याचा ममता बॅनर्जी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 06:01 IST

सरकारने ममता यांचे आरोप फेटाळून लावले. ‘पीआयबी फॅक्टचेक’ने ‘एक्स’वर म्हटले की, ममता यांना दिलेली वेळ संपली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : निती आयोगाच्या ९ व्या बैठकीला देशातील १० राज्यांनी दांडी मारली. त्यांचा कोणताही प्रतिनिधी बैठकीला हजर राहिला नाही. २६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी बैठकीत सहभाग घेतला.नीती आयोगाचे सीईओ बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी सांगितले की, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, बिहार, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि पुदुचेरी या राज्यांकडून कोणीही बैठकीला उपस्थित राहिले नाही. 

माइक बंद केला, मला बोलूच दिले नाही : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या शनिवारी निती आयोगाची बैठक अर्धवट सोडून बाहेर पडल्या. विरोधकांच्या वतीने एकमेव प्रतिनिधी असतानाही माझे भाषण सुरू असताना माझा माइक बंद करण्यात आला, असा आरोप ममता यांनी केला आहे.  

नितीश हेही अनुपस्थित

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही बैठकीला दांडी मारली. त्यांच्या अनुपस्थितीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजयकुमार सिन्हा बैठकीला हजर होते. यावरून आता तर्क-वितर्क लावले जात आहेत.

सरकारने आरोप फेटाळले

सरकारने ममता यांचे आरोप फेटाळून लावले. ‘पीआयबी फॅक्टचेक’ने ‘एक्स’वर म्हटले की, ममता यांना दिलेली वेळ संपली होती. ममता यांची भाषणाची वेळ भोजनानंतर होती. त्यांना लवकर कोलकात्याला जायचे होते म्हणून विनंतीवरून त्यांना ७ व्या क्रमांकावर बोलू देण्यात आले. 

टॅग्स :NIti Ayogनिती आयोगMamata Banerjeeममता बॅनर्जी