शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

पत्नीला १० कोटी मिळाले; मुख्यमंत्री म्हणे, सिद्ध करा, काँग्रेसचे आरोप सरमा यांनी फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 06:50 IST

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीशी संबंधित असलेल्या मीडिया आणि एंटरटेन्मेंट कंपनीला विशेष केंद्रीय योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया मंत्रालयाकडून कर्ज-संबंधित सबसिडी म्हणून १० कोटी रुपये मिळाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

नवी दिल्ली/गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीशी संबंधित असलेल्या मीडिया आणि एंटरटेन्मेंट कंपनीला विशेष केंद्रीय योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया मंत्रालयाकडून कर्ज-संबंधित सबसिडी म्हणून १० कोटी रुपये मिळाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मात्र हे आरोप सिद्ध झाल्यास मी राजकीय संन्यास घेईन, असे म्हणत सरमा यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.

अनुदान मिळाल्याची कागदपत्रे दाखवत काँग्रेसने दावा केला की, शर्मा २०२१ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची पत्नी रिंकी भुईंया शर्मा यांच्या कंपनीने ५० बिघा शेतजमीन खरेदी केली आणि या खरेदीनंतर काही दिवसांतच हा भूखंड औद्योगिक वापरासाठी तयार करण्यात आला.

काय आहेत आरोप?-आसामचे खासदार गौरव गोगोई यांनी आरोप केला की, “शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी किसान संपदा योजना सुरू केली. परंतु सरमा यांनी आपल्या प्रभावाचा वापर करून आपल्या पत्नीच्या कंपनीला १० कोटी रुपये मिळवून दिले. -केंद्र सरकारच्या योजना भाजपला समृद्ध करण्यासाठी आहेत का, असा सवाल त्यांनी केला. - पक्षाचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी दावा केला की, कंपनीच्या संकेतस्थळानुसार, ती कंपनी मीडिया क्षेत्रात काम करते, परंतु किसान संपदा योजनेंतर्गत अन्न प्रक्रिया मंत्रालयाने अनुदान दिले आहे.

टॅग्स :Assamआसामcongressकाँग्रेसBJPभाजपा