शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

येवला : शेतकरी संघटनेचे तहसिलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 16:29 IST

येवला : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद करून शेतकऱ्यांच्या पाठित खंजीर खंजीर खुपसला अशी टीका शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे केली. नायब तहसीलदार राजेंद्र राऊत यांना सामाजिक अंतर ठेवून निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्दे महाराष्ट्रात ठिकठिकाणी शेतकरी संघटना तिव्र आंदोलन.

येवला : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद करून शेतकऱ्यांच्या पाठित खंजीर खंजीर खुपसला अशी टीका शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे केली. नायब तहसीलदार राजेंद्र राऊत यांना सामाजिक अंतर ठेवून निवेदन देण्यात आले. जून २०२० मध्ये केंद्र सरकार शेतकरी हिताचे तीन अध्यादेश काढते, कांदा जीवनावश्यक वस्तूच्या यादीतुन काढला त्या आध्यादेशाचे शेतकरी संघटनेने आणि शेतकऱ्यांकडून स्वागतही केले होते. पण अटी शर्तीचा गैरफायदा घेऊन अचानक कांदा निर्यात बंदी घोषित करते याला काय म्हणायचे असा सवाल करून, ही दुटप्पी भूमिका म्हणजे शेतकºयांच्या पाठित खंजीर खुपसला अशी टीका निवेदनात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने शेतकरी हितासाठी त्वरित कांदा निर्यात चालु करावी अन्यथा महाराष्ट्रात ठिकठिकाणी शेतकरी संघटना तिव्र आंदोलन करेन असा इशाराही निवेदनात शेवटी देण्यात आला आहे. निवेदनावर शेतकरी संघटना नेते संतु पाटील झांबरे, संघटनेचे तालुका अध्यक्ष अरूण जाधव, बापूसाहेब पगारे, बाळासाहेब गायकवाड, संध्या पगारे, शिवाजी वाघ,जाफरभाई पठाण, विठ्ठल वाळके, अनिस पटेल, योगेश सोमवंशी, आनंदा महाले आदींसह शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत. 

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा