शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

येवला : पालखेड डावा कालव्याच्या पाणी वितरणात दुजाभाव पाणीवापर सोसायट्या पाण्यापासूनच वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:08 AM

येवला : पालखेड डावा कालव्याच्या दुसºया आवर्तनाचा खेळखंडोबा झाला असून, जेथे पाणी हवे तेथे ते पोहचले नसून, नको तेथे शेतात तळे साचले आहे.

ठळक मुद्देउशिरा सोडलेल्या आवर्तनाने शेतकरी हवालदिल धरणे दिले तरी पाणीवाटपाचा घोळ

येवला : पालखेड डावा कालव्याच्या दुसºया आवर्तनाचा खेळखंडोबा झाला असून, जेथे पाणी हवे तेथे ते पोहचले नसून, नको तेथे शेतात तळे साचले आहे. त्यामुळे कित्येक शेतकºयांना पाण्यापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. जलयुक्त शेत हे नवीनच धोरण कालवा प्रशासनाने वापरल्याची बाब उघड झाली आहे. पालखेड लाभ क्षेत्राखालील वितरिका क्र. ३५ आठमाही असून, तिला पाणी नाही. त्याबरोबरच अनेक संस्थांना अजून पाणी मिळालेले नाही. उशिरा सोडलेल्या आवर्तनाने शेतकरी हवालदिल झाला आहे. चालू हंगाम रब्बीसाठी पालखेडचे दुसरे आवर्तन दि. १ फेब्रुवारी रोजी ठरलेले असताना ८ फेब्रुवारी रोजी सोडण्यात आले. यंदा १०० टक्के धरणे टक्के धरणे भरलेली असतानासुद्धा कमी दिवसाचे आवर्तन देण्यात येत आहे. त्यामुळे आपल्याला पूर्ण पाणी मिळेल की नाही या शंकेने शेतकºयांनी उचल खाल्ली. जिल्हाधिकाºयांना निवेदने दिली, पालखेडच्या जळगाव नेऊर कार्यालयासमोर धरणे दिले तरी पाणीवाटपाचा घोळ सुरूच आहे. अनेक पाणीवापर संस्थांना अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. तरी कालवा प्रशासनाने नको तेथील पाणी बंद करून शेतकºयांना समान न्यायाने सर्वांना पाणी उपलब्ध करून द्यावे. शेतात पाणी सोडून कालव्याच्या आवर्तनामधून भूजल पातळी कशी वाढवायचे धडे भाजपा सरकारच्या काळात दिले जात असल्याची चर्चा शेतकरी करू लागले आहेत. भाजपाचे जलयुक्त शिवार अभियान २०० टक्के यशस्वी झाल्याचे चित्र पूर्णत्वास जात आहे.