शहरं
Join us  
Trending Stories
1
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
4
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
5
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
6
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
8
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
9
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
10
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
11
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
12
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
14
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
15
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
16
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
17
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
18
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
19
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

पंचनामे झाले, अनुदानाचे काय? शेतकऱ्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 6:00 PM

पाटोदा :परतीच्या पावसाने येवला तालुक्यातील संपूर्ण खरीप हंगामाचे नुकसान झाले असून प्रशासनाच्या वतीने १२४ गावांमधील नुकसानग्रस्त सुमारे चाळीस हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे.शासनाच्या वतीने पंचनामे करण्यात आले. मात्र मदतीचे काय? असा सवालशेतकरी विचारत आहेत..

ठळक मुद्दे सोेयाबीन,मका,बाजरी या पिकांना मोठमोठी कोंब फुटले. खरीप हंगामातील दुसरे महत्वाचे पिक असलेल्या सोयाबीनची पावसाने वाताहत केली आहे.नेमके काढणीच्या अवस्थेत पावसाच्या तडाख्यात सापडल्याने उत्पादनात घट झाली आहे

पाटोदा :परतीच्या पावसाने येवला तालुक्यातील संपूर्ण खरीप हंगामाचे नुकसान झाले असून प्रशासनाच्या वतीने १२४ गावांमधील नुकसानग्रस्त सुमारे चाळीस हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे.शासनाच्या वतीने पंचनामे करण्यात आले. मात्र मदतीचे काय? असा सवाल शेतकº्यांच्या वतीने विचारला जात आहे.पावसाने कायम सातत्य ठेवल्याने खरीप हंगाम व पर्यायाने पिके चांगली आल्याने शेतकरी वर्ग आनंदात असतानाच ऐन कापणी,मळणीच्या दिवसातच परतीच्या परतीच्या पावसाने तेवीस दिवस हजेरी लावल्याने तालुक्यातील संपूर्ण शेती जलमय झाली.संपूर्ण पिके गुडघाभर पाण्यात काही दिवस तरंगत राहिल्याने हि पिके पाण्यात आडवी होऊन संपूर्णता सडून गेली..शेतकरी वर्गाने या पिकांसाठी एकरी पंचवीस हजारापेक्षा जास्त खर्च केला आह. हा संपूर्ण खर्च वाया गेला आहे.या पावसाने सोंगणी,केलेली मका,सोयाबीन ,बाजरी,भुईमूग आदि पिके या पावसाच्या कचाट्यात सापडली आहेत. मका व बाजरी या पिकांचा चाराही या पावसाने सडून गेल्याने पुढील काळात जनावरांच्या चाº्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने शेतकरी वर्गापुढे पुढील काळात जनावरांना वैरण कशी निर्माण करावी हि चिंता लागून आहे. येवला तालुक्यात मोठया प्रमाणात द्राक्ष.डाळिंब बागा असून त्यांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.येवला तालुक्यात सर्वाधिक नगदी पिक म्हणून कांदा उत्पादन घेतले जाते. या अवकाळी पावसाने कांद्यासह कांदा रोपे संपूर्णता सडून गेल्याने आर्थिक गणित कोलमडून पडले आहे.कांदा पिका साठी शेतकऱ्यांचा एकरी पन्नास ते साठ हजार रु पये खर्च झाला आहे.