शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

"आमची चूक झाली, माफ करा; आता कांदा निर्यातबंदी करायची नाही" - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 13:21 IST

जन सन्मान यात्रेचे शुक्रवारी निफाड येथे आगमन झाले. त्यानंतर मेळाव्यात पवार यांनी कांदा प्रश्नी भूमिका स्पष्ट केली. पवार म्हणाले, केंद्र सरकारमध्ये आमच्या विचारांचे सरकार आहे.

निफाड (नाशिक)  : लोकसभा निवडणुकीत कांद्याने कंबरडे मोडले, आमची चूक झाली, माफ करा, आता कांदा निर्यातबंदी करायची नाही, अशी अगतिक भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी निफाड येथे जन सन्मान यात्रेनिमित्त आयोजित मेळाव्यात बोलून दाखवली.

   जन सन्मान यात्रेचे शुक्रवारी निफाड येथे आगमन झाले. त्यानंतर मेळाव्यात पवार यांनी कांदा प्रश्नी भूमिका स्पष्ट केली. पवार म्हणाले, केंद्र सरकारमध्ये आमच्या विचारांचे सरकार आहे. त्यामुळे कांदा निर्यात बंदी करायची नाही. आम्हाला लाँग टर्म राजकारण करायचे आहे, औट घटकेचे नाही. उद्या लाभ मिळाला नाहीत तर महिला मला जाब विचारतील. खोटा नॅरेटिव्ह कोणी सेट केला तर त्याला बळी पडू नका, ज्यांनी जिल्हा बँक मातीत घातली त्यांना निवडून देऊ नका. असेही पवार यांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेच्या लाभाबाबतचे प्रमाणपत्र प्रातिनिधिक स्वरूपात पाच भगिनींना यावेळी देण्यात आले.

जो बुंद से गयी वो, हौदसे नहीं आती, आता माफी मागून काय फायदा आहे? तुम्ही केंद्र सरकारच्या विरोधी भूमिका घ्यायला हवी होती. कांदा उत्पादकांसाठी गुजरातला न्याय मिळाला. त्यावेळी महाराष्ट्र गप्पच होता. निर्यातीत अक्षम्य अपराध झालेला आहे. कांदा उत्पादक शेतकरी याचे प्रायश्चित्त सरकारला निश्चितच देतील- जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष, शरद पवार गट 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारonionकांदा