Water Shortage In Beed : मे महिना वगळला तर जून व जुलै या दोन महिन्यांत समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाळ्याच्या ७१ दिवस संपलेले असताना बीड जिल्ह्यातील २८ प्रकल्प अद्यापही जोत्याखाली आहेत. ...
Katepurna Dam : महान परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्याने काटेपूर्णा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ थांबली आहे. सध्या धरणाचा साठा ५०.७९ टक्क्यांवर स्थिर आहे. वाचा सविस्तर (Katepurna Dam) ...
Vishnupuri Dam : नांदेड जिल्ह्यात दमदार पावसानंतर शेतीचं हिरवळलेलं चित्र आणि जलाशयात वाढलेला साठा हे दृश्य सध्या दिलासा देणारे ठरत आहे. शहराला पाणी पुरवणारा विष्णुपुरी प्रकल्प सध्या तब्बल ६२ टक्क्यांहून अधिक भरलेला आहे. (Vishnupuri Dam) ...
Dharashiv Dam Water : धाराशिव जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण भरपूर असूनही पाटबंधारे प्रकल्प 'अर्धवट'च भरले आहेत. मे ते जुलै दरम्यान तब्बल ५४१ मिमी पावसाची नोंद झाली असतानाही जलसाठा केवळ ४७% इतकाच आहे. सिंचन व पिण्याच्या पाण्यावर संकटाचे सावट निर्माण झ ...
Chhatrapati Sambhajinagar Water Crisis: फारोळा येथे महावितरण कंपनीतर्फे सहा तासांत आवश्यक कामे करण्यासाठी शटडाऊनला मनपा प्रशासकांनी परवानगी दिली आहे. ...
Maharashtra Dam Water Level : जुलै संपत आला तरीही राज्यातील काही भाग अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. महाराष्ट्रात एकूण २९९७ धरणांमध्ये ६४.९० टक्के जलसाठा असूनही काही विभागांमध्ये अजूनही पाण्याची टंचाई जाणवते. ...