शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

मनेगाव येथील वाड्यावस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 6:11 PM

सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथील वाड्यावस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. याभागात शासनाने त्वरीत टॅँकरने पाणीपुरवाठा सुरू करावा, अशी मागणी येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी तहसीलदार नितीन गवळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मनेगावसह सोळागाव नळपाणीपुरवठा योजनेत गावाचा समावेश असून योजनेचे पाणी वाड्यावस्त्यांवर अद्यापपर्यंत पोहचले नाही. येथील हनुमानवाडी, जाधववस्ती, भगतमळा, बहिरू आबाजी मळा, भांगरे मळा, पाटील परिट मळा, दत्तवाडी, कडलग मळा व आमदार मळा या वाड्यावस्त्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने वस्तीवरील विहीरींनी तळ गाठला आहे. परिसरात पाण्याचा कुठेच स्त्रोत नसल्याने महिलांना व ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गत वर्षापासून वाड्यावस्त्यांचे टॅँकर बंद असल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीस्तरावर मार्च महिन्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. तसेच १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत वाड्यावस्त्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा करावा या मागणीचा ठराव करून पंचायत समितीला पाठविण्यात आला होता. अद्यापर्यंत टॅँकरने पाणीपुरवठा सुरू न झाल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी शनिवारी तहसीलदार नितीन गवळी यांची भेट घेवून पाणी टंचाई संदर्भात गाºहाणे मांडले. आठवडाभरात वाड्यावस्त्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा सुरू न केल्यास ८ सप्टेंबर रोजी सिन्नर बायपास येथे ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर सरपंच सुहास जाधव, उपसरपंच अण्णा कडलग, राष्टÑवादीचे राजाराम मुरकुटे, अ‍ॅड. संजय सोनवणे, नितीन शिंदे, रामा बुचूडे, योगेश माळी, शिवाजी सोनवणे, सागर सोनवणे, दीपक सोनवणे आदिंसह ग्रामस्थांच्या स्वाक्षºया आहेत.

 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई