शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राजापूर येथे पाणी बचतीला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:26 IST

येवला तालुक्यातील पूर्वभागात फेब्रुवारी महिना अखेरीस उन्हाचा चटका वाढल्याने शेतकरी सध्या पाणी बचतीचा अवलंब करीत आहेत. राजापूर हे गाव डोंगराळ भागात असल्याने पाणी राजापूरकरांसाठी एक समस्या आहे.

ठळक मुद्देउन्हाची दाहकता : टंचाईच्या भीतीने शेतकऱ्यांकडून काटकसर

राजापूर : येवला तालुक्यातील पूर्वभागात फेब्रुवारी महिना अखेरीस उन्हाचा चटका वाढल्याने शेतकरी सध्या पाणी बचतीचा अवलंब करीत आहेत. राजापूर हे गाव डोंगराळ भागात असल्याने पाणी राजापूरकरांसाठी एक समस्या आहे.राजापूर परिसरात यावर्षी काही प्रमाणात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाले असले तरी येथे दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीपासून उन्हाळ्याच्या झळा सोसाव्या लागतात. राजापूर वाडी-वस्त्यांवरील नागरिक विहिरीमध्ये पाणी शिल्लक ठेवून उन्हाळात पिण्यासाठी वापरण्यासाठी पाणी पुरेल म्हणून आत्तापासूनच पाण्याचा वापर काटकसरीने करीत आहे. अजून पाच सहा महिने पाणी पुरेल या हेतूने पाणीबचत शेतकरीवर्ग करीत आहे.राजापूर व परिसरात उन्हाळ कांदा लागवड ही फक्त शेततळे असलेल्या शेतकºयांची आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने पिण्यासाठी दररोज २०० ते ३०० लिटर पाणी एका कुटुंबाला लागते. त्यामुळे शेतकरीवर्ग आत्तापासूनच पाणी वाया न घालवता विहिरीत ते साठवून पुढील काही महिने पाणी पुरेल या हेतूने बचत करीत आहेत. राजापूर हे गाव डोंगराळ भागात असल्याने पुढील काही दिवसात पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग विहिरीमध्ये पाणी साठवून ठेवत आहे. राजापूरकरांच्या नशिबी दुष्काळाच्या झळा कायमच आहे. तालुक्याची पूर्व भागाची परिस्थिती ही दिवसेंदिवस भयानक होत आहे. साठवून ठेवलेल्या पाण्यावरच चार-पाच महिने काढावी लागणार आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग पाणी वापर काटकसरीने करीत आहे. पाणी संकट उभे राहिल्याने महिला वर्ग पाण्याचा वापर काटकसरीने करीत आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी