शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

नाशिक शहरातील पाणी कपात तूर्तास रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 16:12 IST

नाशिक- गेल्या पंधरवाड्यापासून शहरात करण्यात आलेली पाणी कपात तूर्तास रद्द करण्यात आली आहे. अर्थात, शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे भरेली नसल्याने गरज पडल्यास पुन्हा पाणी कपात करण्याचे संकेत आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देमनपा आयुक्तांची  घोषणा नाशिककरांना दिलासा

नाशिक- गेल्या पंधरवाड्यापासून शहरात करण्यात आलेली पाणी कपात तूर्तास रद्द करण्यात आली आहे. अर्थात, शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे भरेली नसल्याने गरज पडल्यास पुन्हा पाणी कपात करण्याचे संकेत आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत.

महापालिकेच्या खाते प्रमुखांची बैठक साेमवारी (दि.२) पार पडली. यावेळी अधिकाऱ्यांकडून धरण स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयुक्तांनी साप्ताहिक पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय जाहीर केले. नाशिक शहरातला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ७६ टक्के भरले असून दारणा धरणात ७५ तर मुकणे धरणात ५१ टक्के इतका साठा झाला आहे. त्यामुळे शहरवासियांची गैरसाय टाळण्यासाठी पाणी कपात तुर्तास रद्द करण्यात आल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. अर्थात, कोणतेही धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. त्यामुळे नागरीकांनी पाणी जपून वापरावे तसेच यापुढे पावसाने ओढ दिली आणि धरण भरले नाही तर त्या त्या वेळी धरण साठ्याचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असेही आयुक्तांनी सांगितले.

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील साठा ३३ टक्कयांपर्यंत कमी झाला त्यातच पावसाने ओढ दिल्याने नाशिककरांवर जलसंकट घोंघावत होते. त्यामुळे महापालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या आठवड्यात बुधवारी तर त्या अगोदरच्या आठवड्यात गुरूवारी पाणी पुरवठा बंद ठेवल्याने सुमारे १८ दश लक्ष घन फुट पाणी प्रति दिन वाचले होते.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी