शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पंचनामे ६ तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश व्हिडीओ कॉन्फरन्सिंग : अचूक पंचनाम्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 1:46 AM

नाशिक : अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचे झालेले नुकसान मोठे असल्याने या पिकांचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या पंचनाम्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली. येत्या ६ तारखेपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

नाशिक : अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचे झालेले नुकसान मोठे असल्याने या पिकांचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या पंचनाम्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली. येत्या ६ तारखेपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. जिल्हानिहाय कृषी क्षेत्राचे किती नुकसान झाले याची त्यांनी माहिती त्यांनी घेतली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंचनाम्याच्या कामांना गती देतानाच ते अचूक होतील याकडेही लक्ष द्यावे, अशी सूचना मुख्य सचिवांनी केली. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी राज्य शासनाने दहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याच्या वाटपासाठी पंचनामे वेळेत होणे आवश्यक असल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले. सर्व पंचनामे दि. ६ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे. अगदीच अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास येत्या ८ तारखेपर्यंत ते पूर्ण झाले पाहिजे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीस कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर, आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर तसेच राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Rainपाऊस