शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
2
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
3
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
4
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
5
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
6
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
7
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
8
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
9
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
10
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
11
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
12
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
13
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
14
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
15
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
16
भारीच! हातात हात, तयारीत भक्कम साथ; बॉयफ्रेंडच्या मदतीने 'ती' झाली DSP, 'तो' ही आहे अधिकारी
17
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
18
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
19
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
20
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय वादातून भाजीबाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 17:27 IST

कोरोनामुळे मुळातच बाजारपेठ ठप्प असताना आकाशवाणी केंद्राजवळील भाजीबाजार राजकीय वादामुळे महापालिकेला बंद करावा लागला आहे. १ जुलैपासून हा बाजार बंद असल्याने त्यामुळे विक्रेत्यांचे तर हाल होत आहेत; परंतु नागरिकांचीदेखील अडचण होत आहे. त्यांंना भाजी खरेदीसाठी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देगंगापूररोडवरील प्रकार नागरिकांची तोडगा काढण्याची मागणी

नाशिक : कोरोनामुळे मुळातच बाजारपेठ ठप्प असताना आकाशवाणी केंद्राजवळील भाजीबाजार राजकीय वादामुळे महापालिकेला बंद करावा लागला आहे. १ जुलैपासून हा बाजार बंद असल्याने त्यामुळे विक्रेत्यांचे तर हाल होत आहेत; परंतु नागरिकांचीदेखील अडचण होत आहे. त्यांंना भाजी खरेदीसाठी भटकंती करावी लागत आहे.गंगापूररोडवरील भाजीबाजार परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यांना येथील राजकीय वादाशी नागरिकांना काही घेणे नाही. मात्र आपल्या सोयीचे भाजीविक्रेत्यांना मंडईत जागा मिळावी यासाठी राजकारण सुरू आहे. आकाशवाणी केंद्राजवळील भाजीबाजार मोठ्या प्रमाणात वाढत गेला आणि त्यात स्थानिक शेतकऱ्यांऐवजी बाहेरील विक्रेत्यांचीच संख्या वाढत गेली. याठिकाणी भाजी मंडईचे आरक्षण असल्याने त्याठिकाणी बºयाच गोंधळानंतर मंडई बांधली आहे. त्यापूर्वी फेरीवाला सर्वेक्षण करण्यात आले. त्यात येथील विक्रेत्यांची बायोमेट्रिक नोंद करण्यात आली होती. परंतु मंडई बांधल्यानंतर मात्र जुने-नवे वाद सुरू झाला. स्थानिक राजकीय नेत्यांनी त्यावर गोंधळ घातला. त्यामुळे त्यावर तोडगा निघालेला नाहीच. परंतु आपल्याकडील विक्रेत्यांना मंडईत जागा मिळत नाही म्हणून काही राजकीय नेत्यांनी विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्यावर दबाव आणून हा बाजार बंद केला आहे.सध्या लॉकडाऊनमुळे नागरिकांना घराजवळील भाजीबाजारातूनच भाजी खरेदी करावी लागत आहे. त्यात या राजकीय वादातून गेल्या १ जुलैपासून भाजीबाजार बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. प्रशासनाला नागरिकांच्या सोयीपेक्षा राजकीय नेत्यांचे दबाव महत्त्वाचे वाटतात का? असा प्रश्न केला जात आहे.गंगापूररोड भागातील नागरिकांसाठी जवळपास भाजीबाजार नाही. सध्याचा भाजीबाजार वाढत तो अगदी प्रसाद सर्कलपर्यंत गेला असला तरी तो सोयीचा ठरत होता. आता बाजार बंद झाल्याने नागरिकांना थेट आनंदवल्ली किंवा शरणपूर भाजी मार्केटमध्ये जावे लागते. त्यामुळे गंगापूररोडवरील भाजीबाजार त्वरित सुरू करावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकvegetableभाज्या