शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नाशिक जिल्ह्यात वातावरण बदलाने पालेभाज्यांची आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 12:52 IST

वातावरणात होणाऱ्या बदलाचा फटका भाजीपाल्यासह इतर पिकांना बसत आहे.

नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात होणाऱ्या बदलाचा फटका भाजीपाल्यासह इतर पिकांना बसत आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या थंडीमुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाव वाढले आहेत.

टोमॅटोचे २० किलोचे कॅरेट २५० ते २२५० रुपयांपर्यंत, तर वांग्याचे कॅरेट १५०० ते २७५० रुपयांपर्यंत विक्री केले जात आहे. कोथिंबिरीच्या १०० जुड्या २००० ते २७०० पर्यंत विक्री होत आहेत. मेथीच्या १०० जुड्या ८०० ते १६०० रुपयांपर्यंत विक्री होत आहेत. शेपूच्या १०० जुड्यांना ९०० ते २३०० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याची माहिती नाशिक बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

डाळिंबाच्या भावात घसरण सुरूच आहे. कांद्याच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत असून, त्यामुळे उत्पादक हवालदिल झाले आहेत. बागलाण तालुक्यात गुरुवारी कांद्याला किलोमागे केवळ ४० पैसे भाव मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला होता.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीvegetableभाज्या