शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

साधुग्रामच्या जागेवरील अनधिकृत झोपड्या हटविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 00:45 IST

नाशिकला दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने तपोवनात साधुग्रामसाठी आरक्षित केलेल्या जागेवर गेल्या अनेक महिन्यांपासून परिसरातील काही झोपडपट्टीधारकांनी केलेले अनधिकृत झोपड्यांचे अतिक्र मण शुक्रवारी मनपाच्या अतिक्रमण विभागाने हटविले.

पंचवटी : नाशिकला दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने तपोवनात साधुग्रामसाठी आरक्षित केलेल्या जागेवर गेल्या अनेक महिन्यांपासून परिसरातील काही झोपडपट्टीधारकांनी केलेले अनधिकृत झोपड्यांचे अतिक्र मण शुक्रवारी मनपाच्या अतिक्रमण विभागाने हटविले.  अतिक्रमण हटविताना महापालिकेने झोपडपट्टीधारकांच्या वस्तू जप्त करण्याची कारवाई केली आहे. महापालिकेने शुक्रवारी जवळपास ३५ अनधिकृत झोपड्या उद्ध्वस्त केल्या आहेत. गेल्याच आठवड्यात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तात साधुग्रामच्या जागेवरील असलेल्या भूखंडावरील अनधिकृत झोपड्या हटविण्याची कारवाई केली होती. जवळपास १०० हून अधिक झोपड्या हटविण्यात आल्यानंतर शेवटच्या टप्प्यातील झोपड्यांचे अतिक्रमण असताना झोपडपट्टीतील काही महिलांनी महापालिकेच्या अतिक्रमण पथकावर दगडफेक करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारानंतर महापालिकेच्या अधिकाºयांनी आडगाव पोलिसांना माहिती करून जादा पोलीस कुमक मागवून पोलीस बंदोबस्तात राहिलेल्या झोपड्या हटविण्याचे काम केले होते. या प्रकारानंतर झोपडपट्टीतील त्या महिलांनी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून मनपाच्या अधिकाºयांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्र ार देण्यासाठी धाव घेतली खरी; मात्र कोणतीही तक्र ार दाखल न करताच तसेच माघारी फिरले होते. साधुग्रामच्या आरक्षित जागेवरील झोपड्यांचे अतिक्रमण हटवून आठवडाभराचा कालावधी लोटत नाही तोच त्या जागेवर पुन्हा अनधिकृतपणे झोपड्या तसेच पाल उभारून अतिक्रमण करून महापालिका प्रशासनासमोर आव्हान ठाकले होते. महापालिकेने अखेर शुक्रवारी तपोवनातील साधुग्रामच्या आरक्षित जागेवर थाटलेल्या अनधिकृत झोपड्यांचे अतिक्रमण हटवून झोपडपट्टीधारकांचे साहित्यही जप्त करण्याची कारवाई केली आहे. संरक्षक भिंतीचा प्रस्ताव प्रलंबितमहापालिकेच्या ज्या जागेवर सातत्याने अतिक्रमण होते ती प्रशासनाच्या ताब्यात आहे. मात्र त्याठिकाणी कुंपण केलेले नाही अथवा संरक्षक भिंतदेखील बांधलेली नाही. त्यामुळे या जागेवर झोपडपट्ट्या होत असतात. याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यासाठी अतिक्रमण विभागाने बांधकाम आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र त्यावर कार्यवाही होत नसल्याने मनपाला वारंवार अतिक्रमणे हटवण्यासाठी जाऊन संघर्ष करावे लागत आहे.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका