शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

मालेगावीे शेततळ्यात पडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 12:22 AM

शेततळ्यात पाय घसरून पडल्याने मालेगाव तालुक्यातील रामपुरा शिवारात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्र वारी (दि.३) सकाळी घडली.

मालेगाव : शेततळ्यात पाय घसरून पडल्याने मालेगाव तालुक्यातील रामपुरा शिवारात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्र वारी (दि.३) सकाळी घडली.किशोर मुरलीधर सोनवणे (३०) व ज्ञानेश्वर मुरलीधर सोनवणे (२७) अशी मृत भावांची नावे आहेत. पिकाला पाणी देण्यासाठी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास हे दोघे शेततळ्याच्या बांधावर चढले. त्यात पाय घसरून एक जण पाण्यात पडल्याने दुसऱ्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता दोघेही पाण्यात बुडाले व त्यात त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. दोघे भाऊ शेततळ्यात पडल्याचे शेजारच्या शेतात उभ्या असलेल्या मेंढपाळाच्या एका लहान मुलाच्या लक्षात आल्याने त्याने आरडाओरडा केली. त्यांनतर परिसरातील शेतकरी धावून आले, परंतु मदतकार्यासाठी बराच उशीर झाल्याने दोघांचे प्राण वाचवणे शक्य होऊ शकले नाही. घटनेची माहिती मिळताच वडनेर-खाकुर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. किशोर हा विवाहित असून कंक्राळे विद्यालयात उपशिक्षक म्हणून कार्यरत होता.

टॅग्स :Deathमृत्यू