शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

नोकरीऐवजी व्यवसायाकडे वळावे :  महेश झगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:25 AM

आजच्या काळात विद्यार्थी फक्त गुणमिळवण्याची स्पर्धा करून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु नोकऱ्यांचे स्वरूप बदलत चालले असून, यामुळे भविष्यात रोजगाराची गंभीर समस्या निर्माण होणार आहे.

नाशिक : आजच्या काळात विद्यार्थी फक्त गुणमिळवण्याची स्पर्धा करून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु नोकऱ्यांचे स्वरूप बदलत चालले असून, यामुळे भविष्यात रोजगाराची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे तरुण पिढीने नोकऱ्यांच्या मागे न धावता व्यवसायाकडे वळावे, असे मत माजी महसूल आयुक्त महेश झगडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.परशुराम साईखेडकर नाट्यगृहात माळी समाज सेवा समितीच्या वतीने माळी समाजातील पहिली ते पदवीधर विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय गुणगौरव समारंभ रविवारी (दि.२१) सकाळी पार पडला. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी माजी ओबीसी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. कैलास कमोद उपस्थित होते.यावेळी झगडे म्हणाले की, एखाद्या विषयात कमी मार्क पडले तर खचून न जाता मुलांनी आपले आवडीचे क्षेत्र निवडून पुढे गेले पाहिजे. आमदार पंकज भुजबळ यांनी पालकांनी आपल्या मुलांवर कोणत्याही प्रकारचे दडपण आणू नये. यावेळी अशोक खलाणे, ताराचंद गहलोत, विनय सैनी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे मनसे जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, सेवाराम दगडी, विजय राऊत, शेफाली भुजबळ, माजी उपअधीक्षक भूमीअभिलेख दिलीप चौधरी, डॉ. दौलतराव गांगुर्डे, बाळासाहेब जानमाळी, नीलिमा सोनवणे, माधुरी बोलकर, उत्तमराव बडदे, प्रभाकर क्षीरसागर, हरिश्चंद्र विधाते आदी उपस्थित होते. प्रास्ताविक माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांनी केले. सूत्रसंचालन मंगेश निकम व जागृती कोलगीकर यांनी केले तर आभार उत्तमराव बडदे यांनी मानले.

टॅग्स :Nashikनाशिक