शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

वाहतूक नियमांचे पालन गरजेचे

By admin | Published: January 17, 2016 10:45 PM

भरत कळसकर : २७वे रस्ता सुरक्षा अभियान

पंचवटी : अपघातात जीव गमावणाऱ्या तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन न केल्यास हकनाक बळी जाण्याची शक्यता असते. अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले.२७व्या रस्ता सुरक्षा अभियानानिमित्ताने शहरातील विविध महाविद्यालयांत प्रादेशिक परिवहन विभागाकडून जनजागृती केली जात आहे. या सुरक्षा सप्ताहानिमित्त पंचवटी महाविद्यालय, के. के. वाघ महाविद्यालय, भुजबळ नॉलेज सिटी, संदीप फाउंडेशन आदि महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.अपघातात तरुणांचे जीव जाण्याचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. वाहने चालविताना मोबाइल, मद्यपान या गोष्टी टाळाव्यात आणि सुरक्षिततेसाठी हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर करावा. अपघातात एखाद्या तरुणाचा बळी गेला तर केवळ त्याच्या कुटुंबाचीच नव्हे तर देशाची हानी होते असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.या रस्ता सुरक्षा अभियानाप्रसंगी मुंबई येथील तत्कालिक सुरक्षा गीत व पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमास सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सुदाम सूर्यवंशी, अतुल चव्हाण, प्रकाश बनकर, सचिन पाटील, संकेत गायकवाड आदि उपस्थित होते. (वार्ताहर)