शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

बोगद्यातील पाण्याने रहदारी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 4:51 PM

येवला : मनमाड-दौड रेल्वे मार्गावर असलेले येवला तालुक्यातील धामोडे गावाजवळ नगरसुल- सावरगाव रस्त्यावरील रेल्वे गेट बंद करून रेल्वे विभागाने बोगदा (अंडरपास) केला आहे. पावसाने या बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने परिसरातील ग्रामस्थांची रहदारी बंद झाली आहे.

ठळक मुद्दे तक्र ारींची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : मनमाड-दौड रेल्वे मार्गावर असलेले येवला तालुक्यातील धामोडे गावाजवळ नगरसुल- सावरगाव रस्त्यावरील रेल्वे गेट बंद करून रेल्वे विभागाने बोगदा (अंडरपास) केला आहे. पावसाने या बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने परिसरातील ग्रामस्थांची रहदारी बंद झाली आहे.दरवर्षी पावसाळ्यात या बोगद्यात पाणी साचत असल्याने जाण्या-येण्याची खूप गैरसोय होते. याबाबत वेळोवेळी संबंधीतांकडे स्थानिक ग्रामस्थांनी तक्र ारी केल्या परंतु या तक्र ारींची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. रस्त्याअभावी दवाखान्यात उपचारासाठी सुध्दा या भागातील नागरिकांना जाता येत नाही.दरम्यान, दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी या प्रश्नी तातडीने लक्ष घालून ग्रामस्थांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते विनोद पाटील आदींनी केली आहे. 

टॅग्स :Rainपाऊसroad safetyरस्ते सुरक्षा