शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

टमाटा १ रुपया किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 18:46 IST

जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून टमाट्याच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत असून सध्या एक ते दोन रुपये किलो भाव मिळत आहे. यामुळे वाहतूक तसेच मजुरीचा खर्चही खिशातून करावा लागत असल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देभाव कोसळल्याने उत्पादक हवालदिल

राजापूर (ता. येवला) : जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून टमाट्याच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत असून सध्या एक ते दोन रुपये किलो भाव मिळत आहे. यामुळे वाहतूक तसेच मजुरीचा खर्चही खिशातून करावा लागत असल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली जात आहे.येवला तालुक्यातील राजापूर येथे मागील वर्षी टमाट्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकºयांनी यंदा टमाट्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली. मात्र यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने लागवड केलेल्या पिकासाठी पाणी विकत घ्यावे लागले. मात्र पिक बाजारात आले अन भाव कोसळले. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.टमाट्यासाठी एकरी एक लाख ते सव्वालाख रु पये खर्च करून हातात एक रु पयाही पडत नाही. उलट काढणी आणि वाहतुकीसाठी घरातून पैसे घालण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेतीFarmerशेतकरी