शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

१०४ टँकर्स भागवताहेत ३६८ गाव-वाड्यांची तहान

By sandeep.bhalerao | Updated: November 21, 2023 14:07 IST

बागलाण, चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव, सिन्नर, येवला या तालुक्यांमध्ये आठ शासकीय आणि ९६ खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

नाशिक : यंदा जिल्ह्यात कमी पर्जन्यमान झाल्याने जलस्रोत पुरेसे भरले नसल्याने अनेक गावे आणि वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातच जिल्ह्यातील १३१ गावे आणि २३७ वाड्यांना टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. 

गतवर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे अनेक तालुके कोरडेच असल्याने त्याचा परिणाम जलस्रोत आणि पिकांवर झाल्यामुळे जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळी आणि आठ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच गंगापूर आणि दारणा धरणातून जायकवाडीला पाणी देण्याचाही प्रश्न असल्याने पाण्याचा विषय सध्या संवेदनशील बनला आहे.

पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने जिल्ह्यात नोव्हेंबरपासूनच टँकर सुरू करण्याची वेळ आली असून, सद्य:स्थितीत १०४ टँकर्सद्वारे १३१ गावे आणि २३७ वाड्यांची तहान भागविली जात आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक ३७ गावे आणि १६२ वाड्यांसाठी टँकर सुरू आहेत, तर येवला तालुक्यातील ४५ गावे आणि १५ वाड्या अशा एकूण ६० ठिकाणी टँकरने पाणी पोहचत आहे. बागलाण, चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव, सिन्नर, येवला या तालुक्यांमध्ये आठ शासकीय आणि ९६ खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक