शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचताना विचारही घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2022 00:18 IST

नांदगाव : बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन जरूर नाचा, मात्र त्यांचे विचार डोक्यात घ्यायला हवेत, असे परखड प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व इंदू मिल आंदोलनाचे प्रणेते तसेच रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केले.

ठळक मुद्देआनंदराज आंबेडकर : नांदगाव येथील कार्यक्रमात प्रतिपादन

नांदगाव : बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन जरूर नाचा, मात्र त्यांचे विचार डोक्यात घ्यायला हवेत, असे परखड प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व इंदू मिल आंदोलनाचे प्रणेते तसेच रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केले.येथील आंबेडकर चौकात बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमित्ताने युवा नेते मनोज चोपडे, गौतम जगताप यांच्या संकल्पनेतून ह्यसंविधान के सन्मान मे, बहुजन मैदान मेह्ण हा संविधान जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आनंदराज आंबेडकर बोलत होते. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसदार असलेले नातू आनंदराज पहिल्यांदा नांदगाव शहरात येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी जुन्या नव्या पिढीतल्या जनतेने मोठी गर्दी केली होती. जिल्हा परिषदेच्या शिवनेरी विश्रामगृहापासून आनंदराज आंबेडकर यांना सवाद्य वाजत गाजत व्यासपीठावर आणण्यात आले. बुद्धिभेद करणाऱ्या प्रवृत्तीपासून बहुजन समाजाने सावधानता बाळगण्याची आवश्यकता असल्याचे सांगत आनंदराज आंबेडकर यांनी म्हटले, बाबासाहेबांनी समाजातील अन्यायग्रस्तांकरिता कार्य केले. त्यामुळे कामगार, महिला, शेतकरी यांसह विविध वर्गातील लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक झाली. आता बहुजनांनी जागृत असणे आवश्यक आहे. संविधानामुळे देश एकसंध राहिला असून, यापुढील काळात देखील संविधान वाचवायचे असल्याचे सांगितले. मनोज चोपडे यांनी प्रास्ताविक, तर आनंद पवार यांनी सूत्रसंचालन केले. रोहित जाधव, सोनू पेवाल, दीपक अंबोरे, आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.मान्यवरांचा सन्मानलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन साठे, स्वागताध्यक्ष विजय बोरसे, माजी आमदार ॲड. अनिल आहेर, वाल्मीक जगताप, ॲड. विद्या कसबे यांनीही मनोगत व्यक्त केले. श्रीकृष्ण रत्नपारखी, ॲड. विद्या कसबे, ॲड. विजय रिंढे यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध मान्यवरांना आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते संविधान उद्देशिका देऊन सन्मान करण्यात आला. 

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीSocialसामाजिक