शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

बागलाण , मालेगाव तालुक्यातील साठ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित ; उपाययोजना राबविण्याचे जिल्हाधिकाºयांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 12:46 IST

नितीन बोरसे/सटाणा : भूवैज्ञानिक ,भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या अहवालानुसार यंदा जिल्हाधिकार्यांनी बागलाण व मालेगाव तालुक्यातील तब्बल साठ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत. या गावांना प्राधान्याने पिण्याच्या पाण्याचे स्रोत संरिक्षत करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी दिले आहेत.

नितीन बोरसे/सटाणा : भूवैज्ञानिक ,भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या अहवालानुसार यंदा जिल्हाधिकार्यांनी बागलाण व मालेगाव तालुक्यातील तब्बल साठ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत. या गावांना प्राधान्याने पिण्याच्या पाण्याचे स्रोत संरिक्षत करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी दिले आहेत.शासनाच्या टंचाई आराखड्यानुसार आॅक्टोबर ते डिसेंबर , जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून अशा तीन टप्प्यात टंचाई निवारणासाठी उपाययोजना करण्यात येतात. जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी पाणी टंचाई निवारणासाठी भूवैज्ञानिक , भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेला सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले होते. नुकत्याच झालेल्या टंचाई आढावा बैठकीत सर्व्हेक्षण अहवालात बागलाण व मालेगाव तालुक्यात आॅक्टोबर ते मार्च अखेरपर्यंत भूगर्भातील पाण्याची पातळी टिकून राहणार आहे. त्यामुळे हे सहा महिने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.त्यानंतर मात्र पाण्याची पातळीत घट होऊन एिप्रल ते जून हे तीन महिने या साठ गावांना पाण्याची टंचाई निर्माण होणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. टंचाई निवारणासाठी खबरदारीच्या उपाय योजना जिल्हाधिकाºयांनी संबधित गावांना पिण्याच्या पाण्याचे स्रोत संरिक्षत करण्याचे आदेश दिले आहे. हे ३१ जुलै २०१८ पर्यंत लागू राहणार आहेत. घोषित केलेल्या गावांमध्ये बागलाण तालुक्यातील चिराई ,महड ,सारदे ,वायगाव , रातीर , देवळाणे ,सुराणे,राजपूरपांडे ,श्रीपूरवडे ,टिंगरी ,उत्राणे ,वडे खुर्द ,वाघळे ,ब्राम्हणपाडे ,जायखेडा ,जाखोड ,करंजाड ,लाडूद ,निताने ,सोमपूर ,आसखेडा ,द्याने ,फोपीर ,खिरमाणी,कोटबेल ,नामपूर ,अजमिरसौंदाणे ,कर्हे ,जुनी शेमळी ,लखमापूर ,यशवंतनगर ,अंतापूर ,दगडपाडा ,जामोटी ,मोराणे दिगर ,मुल्हेर ,रावेर ,ताहाराबाद ,वडे दिगर ,अलियाबाद ,बाभूळणे ,बोरदैवत ,कांद्याचा मळा ,खरड ,परशुरामनगर ,वाघंबे तसेच मालेगाव तालुक्यातील कजवाडे ,पोहाणे,विराणे,भायगाव ,अजंग ,कोठरे बुद्रुक ,सातमाणे ,वडनेर ,पांढरून या गावांचा समावेश आहे.

टॅग्स :Nashikनाशिक