शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

चांदोरीत दहा एकर ऊस खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 10:10 PM

चांदोरी : सुकेणारोड भागात लागलेल्या आगीत सुमारे दहा एकर ऊस जळून खाक झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वीजवाहक तारा तुटल्याने उसाला आग लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

चांदोरी : सुकेणारोड भागात लागलेल्या आगीत सुमारे दहा एकर ऊस जळून खाक झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वीजवाहक तारा तुटल्याने उसाला आग लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.चांदोरी येथील संपत आहेर गट नं. ८६५ अडीच बिघे, निवृत्ती आहेर गट नं. ८६६ तीन बिघे, इंदूबाई गडाख गट नं. ८५५ तीन बिघे, पुष्कर भन्साळी गट नं. ८७३ चार बिघे या शेतकºयांचा ऊस व तुषार खरात यांच्या एक एकर द्राक्षबागेला आग लागली. ही घटना बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.या उसाच्या क्षेत्रावरून वीजवाहक तारा गेल्या आहेत. तर काही ठिकाणी या तारा हाताच्या उंचीप्रमाणे आहे. वीजवाहक तारांमध्ये घर्षण होऊन ठिणग्या उसाच्या शेतात पडल्या. त्यामुळे उसाने पेट घेतला. शिवाय वाºयाचे प्रमाण ही जास्त असल्याने आग पसरली गेली. ही घटना तत्काळ लक्षात आल्याने शेतकरी व नागरिकांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.यामुळे बाजूलाच असलेल्या उसाच्या क्षेत्राला हानी पोहोचू शकलीनाही.-----------------------जळालेल्या १० एकर क्षेत्रापैकी ८ एकर क्षेत्रावरील ऊस तोडणीला आलेला होता. लॉकडाउन असल्याने रसवंती बंद होती, उद्यापासून त्या उसाची तोडणी चालू करायची होती. त्यापूर्वीच शॉर्टसर्किटने आग लागल्याने तसेच तुषार खरात यांची द्राक्ष लॉकडाउनच्या काळात ५ रु . किलोने देऊन नुकसान झाले. त्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने दुहेरी संकट निर्माण झाले आहे. महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे सदर आग लागून शेतकºयांचे लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे.- संदीप आहेर, शेतकरी

टॅग्स :Nashikनाशिक