शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

शाश्वत विकास हीच खरी स्मार्ट सिटीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 00:07 IST

शहरांचा विकास करताना तो पर्यावरण स्नेही आणि समतोल असायला हवा, त्याचबरोबर त्याच्या मूलभूत सुविधांचा विचार करून नियोजन हवे, त्याचबरोबर शाश्वत विकास साधायला हवा, असा सूर शुक्रवारी (दि.२८) आठव्या राष्टÑीय स्मार्ट सिटी कॉन्क्लेव्ह-२०२० मध्ये मान्यवरांच्या चर्चासत्रात निघाला.

ठळक मुद्देपरिसंवादातील सूर : आठवी स्मार्ट सिटी कॉन्क्लेव्ह उत्साहात

नाशिक : शहरांचा विकास करताना तो पर्यावरण स्नेही आणि समतोल असायला हवा, त्याचबरोबर त्याच्या मूलभूत सुविधांचा विचार करून नियोजन हवे, त्याचबरोबर शाश्वत विकास साधायला हवा, असा सूर शुक्रवारी (दि.२८) आठव्या राष्टÑीय स्मार्ट सिटी कॉन्क्लेव्ह-२०२० मध्ये मान्यवरांच्या चर्चासत्रात निघाला.नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमी आणि नाशिक महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि.२८) च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासह यांनी मान्यवरांनी केले. कार्यक्रमास बिझनेस वर्ल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी होशी घासवाला, सीएसआरएफचे महासंचालक विक्रम सहगल, औरंगाबाद मनपाचे आयुक्तअस्तिककुमार पाण्डेय, स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरात अनेक प्रकल्प साकारले जात असले तरी वाहतुकीबाबत मात्र ठोस प्रकल्प राबविले जात नसल्याची खंत महापौर कुलकर्णी यांनी व्यक्त केली. लीना बनसोड यांनीही मार्गदर्शन केले.निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल साधून विकास करताना मानसिक स्वास्थ्याचा विचार केला पाहिजे केवळ पायाभूत सुविधा देऊन शहरे स्मार्ट होत नाहीत, असे मत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी व्यक्त केले. बदलत्या काळात स्मार्ट पोलिसिंगची गरज असून, त्यादृष्टीने शहरात विविध भागांत सीसीटीव्ही बसविले जात आहेत. तसेच नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून स्मार्ट पोलिसिंग शक्य असल्याचे नांगरे पाटील यांनी सांगितले.शहरांबरोबर गावे स्मार्ट झाली पाहिजेत तसे झाल्यास शहरात नागरिकांचे होणारे स्थलांतर कमी हाईल, असे सांगितले. शहरात जबाबदार नागरिक घडले तर खऱ्या अर्थाने विकास होईल, असे बनसोड यांनी सांगितले. प्रकाश थविल यांनी शहतील प्रकल्पांची माहिती दिली.दिवसभरात देशाच्या विविध भागांतून आलेल्या महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चर्चासत्रात भाग घेतला. पीपीपी तत्त्वावरील स्मार्ट लाइट प्रकल्पाबाबत बिझनेस वर्ल्डच्या वतीने नाश्किच्या स्मार्ट सिटीचे प्रकाश थविल यांना गौरविण्यात आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी