शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बोरवठ परिसरात संभाव्य धरण क्षेत्राची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 3:15 PM

पेठ : नाशिक जिल्हयातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश असलेल्या पेठ तालुक्यात केवळ मोठे जलिसंचन प्रकल्प नसल्याने ऊन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. शिवाय शेती उपयोगी जमिन असूनही बागायत क्षेत्र कमी होत असल्याने बोरवठ गावानजिक संभाव्य धरण क्षेत्राची विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झरिवाळ यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली.

ठळक मुद्देविधानसभा उपाध्यक्ष : ओलीता खालील क्षेत्र वाढणार

पेठ : नाशिक जिल्हयातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश असलेल्या पेठ तालुक्यात केवळ मोठे जलिसंचन प्रकल्प नसल्याने ऊन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. शिवाय शेती उपयोगी जमिन असूनही बागायत क्षेत्र कमी होत असल्याने बोरवठ गावानजिक संभाव्य धरण क्षेत्राची विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झरिवाळ यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली.बोरवठ गावाच्या परिसरातून दोन नद्यांचा ऊगम होतो. या दोन्ही नद्यांचा प्रवाह अडवून धरण बांधल्यास पेठ तालुक्यातील बोरवठ सह जांबविहीर, करंजाळी, देवगाव, उस्थळे परिसरातील जवळपास ३०० हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. याबाबत झिरवाळ यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकारी व नागरिकांशी जागेची पाहणी करून चर्चा केली.याप्रसंगी तहसीलदार संदिप भोसले, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, सरपंच सोनाली कामडी, नामदेव पाटील, लक्ष्मण पाटील, दिलीप पाटील, चेअरमन पद्माकर कामडी, महादु महाले, पुंडलीक गुरु जी, एल. डी. राऊत, चिंतामण लाखण, सुरेश पवार, चिंतामण पवार, मुरलीधर राऊत, विद्याधर राऊत पोलीस पाटील रविद्र पाटील, आनंदा पाटील, रोहिदास राऊत, ग्रामसेवक बाळासाहेब मगर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

बोरवठ येथे संभाव्य धरण क्षेत्राची पाहणी करतांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संदिप भोसले, नम्रता जगताप, पद्माकर कामडी, सोनाली कामडी, बाळासाहेब मगर आदी.

टॅग्स :GovernmentसरकारDamधरण