शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

...समजा, वाघच सिंह झाला तर!

By admin | Updated: August 19, 2014 01:22 IST

...समजा, वाघच सिंह झाला तर!

हेमंत कुलकर्णीतो एक सिंह होता. म्हणजे आहे. पण सिंह असूनही, त्याची अवस्था वाघासमोर (की वाघिणीसमोर?) बांधलेल्या बकरीसारखी होती, असे आता सारेच म्हणू लागले आहेत. नाव सोनुबाई आणि हाथी कथलाचा वाळा, अशीच काहीशी अवस्था म्हणे या सिंहाची. नुस्तं नावातच मनमोहकत्व. पण व्यक्तिमत्वात मात्र, कोणाच्याही मनाला मोह पडावा असं काहीही नाही.आता हा घ्या वाघ. नुसता नावाचाच (त्याच्या कळपातलेच लोक हे बोलतात बरं) त्याचीही गत तशीच. तोदेखील वाघासमोर बांधलेल्या बकरीसारखाच. नाव यतीन. आता यती म्हणजे स्वत:चे मनोविकार ताब्यात ठेवणारा, संन्यासी. यती-न म्हणजे अर्थातच मग जो यती नाही तो, म्हणजे आपले मनोविकार स्वत:च्या ताब्यात न ठेवणारा. अर्थात ही झाली भाषाशास्त्रीय चिकित्सा. प्रत्यक्षात मनोविकार असणे आणि ते ताब्यात ठेवणे वा न ठेवणे दूरच. या वाघाला मुळात मनच आहे की नाही, हे गेल्या किमान अडीच सालात कुणाला कळलंच नाही. आता पुन्हा त्या सिंहाकडे वळू. तो सिंह एकदा प्रधान बनला वा बनविला(?) गेला. सिंह असूनही हा गुरगुरत नाही, आयाळीचा धाक दाखवित नाही, सुळे आणि दात कोणाच्याही दृष्टीस पडू नयेत याची दक्षता घेतो, ही बाब लक्षात आल्यानंतर, सारे म्हणू लागले, बरा दिसतोय हा. त्यालाच पुन्हा प्रधान बनवू. म्हणजे त्याला मखरात बसवून आपण आपले उद्योग करायला मोकळे. आता या वाघाची पाळी. त्याचेही प्रधानपद संपायला आले आहे. त्याची जागा कोणत्या प्रजातीकडे जायची, याचा फैसला झाला आहे. योगायोग आणि वाघोबाचं नशीब पाहा कसं बलवत्तर! हा वाघ ज्या प्रजातीचा, त्याच प्रजातीला म्होरलं प्रधानपद आता दिलं जायचंय. ही प्रजाती तशी संख्याबळाच्या दृष्टीनं घनघोर. तेव्हां अनेकांच्या मुठी जागच्या जागीच वळू लागल्या आहेत. अनेकांनी आपापल्या सुळ्यांना आणि नखांना धार लावायला काढली आहे. त्यातनंच कुणीतरी या यती नसलेल्या वाघाची जागा घेणार हे जवळजवळ नक्की! पण ते समजा टाळलं तर?त्या सिंहाला नाही, परत परत सिंहासनाधीष्ट केलं गेलं. तसंच या वाघालाही केलं तर? उगाच तंटाबखेडा नको. जंगलात अनेकांच्या डरकाळ्या नको. उद्योग्यांना कुणाची आडकाठी नको. सारा संसार कसा सुखेनैव चालू राहील, जसा तो आज सुरु आहे. त्याची कास सोडली तर उगा भलतंच काही होऊन बसायचं. इथं पंचतंत्र साऱ्या संबंधितांच्या मार्गदर्शनाला येऊ शकतं. झालं काय की, एकदा समस्त बेडकांना असं वाटलं की, अरे साऱ्या प्राण्या-पक्ष्यांना, त्यांचा राजा असतो, मग आपल्यालाच तो का असू नये? त्यांचं शिष्टमंडळ देवाकडे गेलं. देवानं त्यांची खूप समजूत काढली, पण ते ऐकेचनात. तेव्हां देवानं तथास्तु म्हटलं. शिष्टमंडळ माघारी परतलं. त्यांच्या डबक्यात एक राजा विराजमान झालेला. सारे आनंदून गेले. चार-आठ दिवसानंतर, एक इटुकलं बेडूक त्या राजाच्या अंगावर चढलं. राजा हलेना, बोलेना की रागावेना. एकेक करुन सारे राजाच्या अंगावर क्रीडा करु लागले. तेव्हां बुजुर्ग बेडकांच्या लक्षात आले, अरे, हा कसला राजा, हा तर साधा लाकडाचा ओंडका! देवानं फसवलं. गेलं शिष्टमंडळ पुन्हा देवाकडं. देव काय, थोडे आढेवेढे घेतल्यानंतर तथास्तु म्हणायला, बसलाच होता.माघारलेल्या बेडकांना आता चांगला राजा मिळाला, उंच मान, टोकदार चोच. राजा असा पाहिजे, रुबाबदार. असेच चार-आठ दिवस गेले. यावेळीही बुजुर्गांच्याच लक्षात आलं, अरे आपल्या प्रजेची संख्या घटू लागली आहे. मग त्यांनी पाळत ठेवली. रात्रीच्या अंधारात, त्यांचा नवा राजा, त्याच्या धर्मावर जात होता. तोच बेडकांची प्रजा गट्टम करीत होता. कारण होताच तो पिढीजात आणि जातीवंत करकोचा!परत सारी वरात देवाकडं. देवा, तो पहिलाच बरा होता. राजा असण्याचं आम्हाला समाधानही होतं आणि त्याचा जाचही नव्हता!तर आता मंडळी, तुम्हीच ठरवा. उद्या कुणी करकोचा यायचा आणि सारं काही गट्टम करुन टाकायचा, त्यापेक्षा आपल्या वाघालाच त्या सिंहासारखं पुन्हा गादीवर बसवलं तर! हरकत काय?