शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

जिल्ह्यात दोन दिवसांत दोन शेतकºयांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:51 AM

नाशिक : नवीन वर्ष सुरू होत नाही तोच जिल्ह्यात शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू झाले असून, दोन दिवसांत दोन शेतकºयांनी जीव गमावला आहे.

नाशिक : नवीन वर्ष सुरू होत नाही तोच जिल्ह्यात शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू झाले असून, दोन दिवसांत दोन शेतकºयांनी जीव गमावला आहे.देवळा तालुक्यातील खामखेडा येथील नारायण संदीप शेवाळे या शेतकºयाने बुधवारी (दि. १७) रामराव स्टेडिअम (कोराड) येथे जाळून घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या नावावर गट नं. २०९/२ मध्ये ८२ आर जमीन आहे. देवळा तहसीलदारांनी याबाबत जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर केला आहे. दुसºया घटनेत गुरुवारी (दि. १८) बागलाण तालुक्यातील कंधाणे येथे अशोक दगा काकुळते (वय ५३) या शेतकºयाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दोनच दिवसांपूर्वी निफाड तालुक्यातील औरंगापुरा येथे शेतकºयाने आत्महत्या केली होती. त्यानंतर आणखी दोन शेतकºयांनी आत्महत्या केली असल्याने नव्या वर्षात आत्तापर्यंत एकूण तीन शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट केले आहे.