शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षण आत्मसात करण्याची गरज -धनराज माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 6:33 PM

शिक्षणाची गंगा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचली असली तरी सुरु वातीपासून चालत आलेल्या पारंपारिक शिक्षण पद्धतीऐवजी आता व्यावसायिक शिक्षणाला महत्व प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षण आत्मसात करण्याची गरज आहे. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे मुख्य साधन असून व्यावसाय उद्योजकतेचे कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून असे परिवर्तन शक्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने यांनी केल आहे.

ठळक मुद्देपारंपारिक शिक्षण पद्धतीऐवजी व्यावसायिक शिक्षणाला महत्व उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने यांचे प्रतिपादन केटीएचएम महाविद्यालयात समाज दिन उत्साहात

नाशिक :शिक्षणाची गंगा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचली असली तरी सुरु वातीपासून चालत आलेल्या पारंपारिक शिक्षण पद्धतीऐवजी आता व्यावसायिक शिक्षणाला महत्व प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षण आत्मसात करण्याची गरज आहे. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे मुख्य साधन असून व्यावसाय उद्योजकतेचे कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून असे परिवर्तन शक्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने यांनी केल आहे. केटीएचएम महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित समाजदिन सोहळ््यात ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे चिटणीस डॉ.सुनिल ढिकले, संचालक नाना महाले, सचिन पिंगळे, व्यवस्थापन समितीचे अ‍ॅड.एकनाथ पगार शिक्षणाधिकारी डॉ.डी.काजळे, डॉ.आर.डी.दरेकर आदि उपस्थित होते.डॉ. धनंजय माने म्हणाले, डॉ.माने पुढे म्हणाले, आजचा विद्यार्थी हा मोबाईल आणि इंटरनेट यामधुन बाहेर येण्यास तयार नाही त्याला मिळणाऱ्या विविध संधीचा त्याने लाभ करून घेतल्यास त्याचा बौद्धिक विकास होईल. अन्न,वस्र,निवारा यासोबतच शिक्षणही आजच्या काळातील मुलभूत गरज असुन त्यामुळे भावी आयुष्य सुखकर होईल. यासाठी शिक्षकांनी देखील आपली शिकविण्याची भुमिका ही प्रामाणिकपणे व सैनिकांसारखी लढाऊ वृतीने निभावली पाहीजे. सर्व कर्मवीरांनी तुम्हाला दिलेल्या संधीचे तुम्ही सोने केले पाहीजे असे सांगुन त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. चिटणीस डॉ.सुनिल ढिकले यांनी अध्यक्षीय मनोगतात संस्थेच्या वाटचालीचा प्रवास उलगडून सांगितला. ' कर्मवीरांनी १९१४ साली मविप्र शिक्षण संस्थेची स्थापना करून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे द्वार खुले केले. त्यामुळे पाच ते सहा विद्यार्थ्यांवर सुरु झालेली संस्था आज दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरक ठरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिकcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी