शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

विद्यार्थी गुणगौरव समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 01:04 IST

प्लॅस्टिक प्रदूषणाच्या निमित्ताने भूतलावर तिसरा राक्षस तयार झाला आहे. या राक्षसाचा नायनाट करण्यासाठी देव येणार नाही, तर मानवानेच वध करून होणारे प्रदूषण वाचवावे, असे आवाहन कैलास मठाचे अध्यक्ष स्वामी संविदानंद सरस्वती यांनी केले.

सातपूर : प्लॅस्टिक प्रदूषणाच्या निमित्ताने भूतलावर तिसरा राक्षस तयार झाला आहे. या राक्षसाचा नायनाट करण्यासाठी देव येणार नाही, तर मानवानेच वध करून होणारे प्रदूषण वाचवावे, असे आवाहन कैलास मठाचे अध्यक्ष स्वामी संविदानंद सरस्वती यांनी केले. नाशिक जिल्हा कुंभार विकास समितीच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभाप्रसंगी ते बोलत होते.शर्मा मंगल कार्यालयात आयोजित नाशिक जिल्हा कुंभार विकास समितीच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव, तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांना समाजभूषण पुरस्कार देऊन कैलास मठाचे अध्यक्ष स्वामी संविदानंद सरस्वती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष सुरेश हिरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नांदगाव नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप मेनकर, प्रा. रमेश उपाध्ये, विश्वनाथ आहेर, अशोक सोनवणे, रामदास बोरसे, सुरेश बहाळकर, बबनराव जगदाळे, रमाकांत क्षीरसागर, जिल्हा अध्यक्ष सोमनाथ सोनवणे, शहर अध्यक्ष बाळासाहेब जोर्वेकर, तुळशीराम मोरे, गुलाबराव सोनवणे, पुंडलिक सोनवणे, नंदमामा सोनवणे आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, सेवानिवृत्तांचा सत्कार, विशेष कार्य करणाºया समाज बांधवांचा सत्कार आणि अर्जुन बोरसे, गंगाधर जोर्वेकर, केदूपंत भालेराव, शांताराम जाधव, सुरेखा उन्हाळे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

टॅग्स :Studentविद्यार्थीNashikनाशिक