शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

आत्महत्या थांबविण्यासाठी निर्यातबंदी कायमस्वरुपी उठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 19:02 IST

शेतकऱ्यांवरील कर्ज हे सरकारचे पाप असून, शासनकर्ते भांडवलदार उद्योजकांचे हित साधण्यासाठी शेतीमालाच्या निर्यातीवर बंधने लादून शेतीमालाचे भाव पाडत असल्याने दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. सरकारने शेतीमालाच्या निर्यातीवरील बंधने पूर्णपणे उठवली, तर आठवडाभरात देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्य शेतकरी सुकाणू समितीचे समन्वयक रघुनाथ पाटील यांनी केले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांवरील कर्ज हे सरकारचे पापरघुनाथ पाटील यांची सरकारवर टिका शेतकरी सूकाणू समितीने साधला शेतकऱ्यांशी संवाद

नाशिक : शेतकऱ्यांवरील कर्ज हे सरकारचे पाप असून, शासनकर्ते भांडवलदार उद्योजकांचे हित साधण्यासाठी शेतीमालाच्या निर्यातीवर बंधने लादून शेतीमालाचे भाव पाडत असल्याने दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. सरकारने शेतीमालाच्या निर्यातीवरील बंधने पूर्णपणे उठवली, तर आठवडाभरात देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्य शेतकरी सुकाणू समितीचे समन्वयक रघुनाथ पाटील यांनी केले आहे.सांगलीतून 23 मार्च रोजी सुरू झालेली शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीची हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा रविवारी (दि. 1) नाशिकमध्ये दाखल झाली. यावेळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतक:यांशी संवाद साधताना ते बोलत होते. रघुनाथ पाटील म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी प्राणांचे बलिदान दिले. परंतु त्याच भारत देशात आज सरकारच्या प्रतिकूल धोरणांमुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत आहे. या देशातील शहिदांचे बलिदान व्यर्थ ठरू नये यासाठी शेतकऱ्यांनी एकजूट करून सरकारविरोधातील लढा आणखी तीव्र करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत डगमगून न जाता आत्महत्या करू नये, तर सरकारचा प्रतिरोध करण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले. तत्पर्वी, नाशिक जिल्ह्यात दाखल झालेल्या महाराष्ट्र राज्य सुकाणू समिती सदस्यांसह नाशिक जिल्हा सुकाणू समितीने हुतात्मा स्मारक येथे शहिदांना अभिवादन केले. त्यानंतर हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत पोहोचल्यानंतर येथे शेतकरी संवाद सभा पार पडली. यावेळी सुशीला मोराळे, रामदेव गावडे, भास्कर शिंदे, नामदेव बोराडे, दामोदर पागेरे आदींनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक राजू देसले यांनी केले. सूत्रसंचालन तुषार जगताप यांनी केले.राज्याने प्रस्तावित केलेल्या किमान समर्थन मूल्यात कपात करून केंद्र सरकारकडून किमान समर्थन मूल्य दिले जाते. त्यानुसार गेल्या 30 ते 40 वर्षात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सरकारकरडे पाच लाख कोटी रुपयांचे घेणो आहे, तर सरकाने शेतकयांचे सर्व प्रकारचे क जर्माफ केले तरी केवळ एक लाख कोटी रुपयेच लागणार आहे. असे केले तरी शेतकऱ्यांचेच चार लाख कोटी रुपये सरकारकडे घेणो आहे. त्यामुळे शेतक:यांनी कोणत्याही बँकांचे कजर्फेड करून नये, तसेच वीज बीलही भरू नये असे. उलट वसुली अधिका:यांचा प्रतिरोध करावा - शिवाजी नांदखिले, समन्वयक, सुकाणू समिती

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनMarket Yardमार्केट यार्डagricultureशेती